Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

खारघर दुर्घटना : अजित पवार यांची धक्कादायक माहिती

पुणे : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत किती लोक दगावले याचा अजूनही सस्पेन्स कायम आहेत. सरकारी आकड्यानुसार या दुर्घटनेत ...

आंबा खाताय.. थांबा! आंबा केमिकलयुक्त तर नाही? कसा ओळखाल नैसर्गिक आंबा?

Mangos : बाजारात आता आंब्याचा सीजन सुरू झाला आहे. वर्षातून एकदाच येणारा हा फळांचा राजा खाण्यासाठी प्रत्येकाला आवडतं. परंतु, आंबे खाण्याचा उत्साहात अनेकदा लोक ...

महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा बसणार फटका, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

मुंबई : महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य “महाराष्ट्र” महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एप्रिलच्या शेवटाला पावसाचा हा ...

बेस्टची वीज महागली, दरवाढ अशी

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानंतर राज्यातील वीज कंपन्यांनी एप्रिल महिन्यापासून वीज दर वाढले आहेत. राज्य वीज नियामक आयोगाने तीन वर्षांसाठी वीज ...

Corona Update: रुग्णांची संख्या ११ हजार पार, २८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतात आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात दिवसभरात ११ हजारांहून अधिक रुग्ण रुग्ण आढळले आहेत. ...

पती अंत्यविधी कार्यक्रमाला, पत्नी शेतामध्ये, घराला अचानक लागली आग अन् होत्याचं नव्हतं झालं

अक्कलकुवा : तालुक्यातील खटवानी येथे शेतातील घराला अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, गहू व इतर धान्य, लाकडे जळून खाक झाले. ...

आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीच्या लोकांसाठी खास आहे आजचा दिवस

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२३ ।  आज मेष, कर्क आणि सिह या राशीच्या लोकसाठी महत्वाचा दिवस आहे चला तर जाणून घेऊया. ...

५० वर्षे जुन्या ‘या’ सीमावादावर मोदी सरकारने काढला तोडगा

नवी दिल्ली: जवळपास ५० वर्षे जुन्या आसाम – अरूणाचल प्रदेशदरम्यानच्या सीमावादावर मोदी सरकारच्या काळात तोडगा निघाला असून वादमुक्त ईशान्य भारताच्या प्रवासातील ए कमहत्त्वाचा टप्पा आता ...

पतपेढ्यांतील ठेवींबद्दल सरकारची महत्वाची घोषणा

मुंबई : “राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता ...

पक्षाच्या शिबीर पत्रिकेतून अजित पवारांचं नाव गायब!

मुंबई : शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या २१ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे शिबीर पार पडणार आहे. मात्र, या शिबीराच्या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांच्या नावाचा उल्लेख कुठेही नाही. ...