Saysing Padvi
आत्ताच तयारीला लागा : जळगाव जिल्हा परिषदेत लवकरच ६१२ रिक्त पदांसाठी भरती
जळगाव : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागातंर्गत राज्यभरात १८ हजार पदे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार आहे. त्यानुसार ...
अल्पवयीन मुलांच्या मदतीने मोबाईल लंपास करायचे; अखेर टोळीचा पडदा फाश, ४२ मोबाईल हस्तगत
जळगाव : अल्पवयीन मुलांच्या मदतीने मोबाईल लांबवणाऱ्या टोळीचा रामानंद नगर पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ४ संशयित आरोपी व ६ अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ...
नागरिकांनो सावधान! ‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट.., हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा
The temperature rose : राज्यातील वाढलेलं तापमान चिंतेचा विषय बनला आहे. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानेही टेन्शन वाढलं आहे. आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ...
जळगावच्या ३१९ गावांवर पाणीटंचाईचे संकट
जळगाव : जिल्ह्यासाठी संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये टंचाईच्या छायेतील ३१९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांसाठी अडीच कोटींच्या पाणीपुरवठा ...
एमएचटी-सीईटी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, कधी पर्यंत?
MHT CET Exam २०२३ : राज्यभरातील एमएचटी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. बारावीनंतर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व बी. एस्सी. (कृषी) या ...
खारघर दुर्घटना : राज्य सरकारने घेतला मोठा निर्यण
नवी मुंबई : खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा ...
मी तसे म्हणालोच नाही, संजय राऊतांनी उच्च न्यायालयात पलटी मारत यू-टर्न घेतला
नवी दिल्ली : शिवसेनेचे नाव अन् चिन्ह मिळवण्यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाल्याच्या आपल्या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी पलटी मारत यू-टर्न घेतला आहे. सत्ताधार्यांकडून ...
अजित पवार समर्थक आमदार निघाले मुंबईला!
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय धूमश्चक्रीत आता आणखी एक वळण आले आहे. अजित पवार आता नेमकी काय राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अजित पवार ...
ठाकरे पितापुत्रांना सलग दुसरा झटका, वाचा सविस्तर
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अमेय घोले यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला दुसऱ्यांदा राजकीय धक्का बसला. युवासेना प्रमुख ...
‘या’ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढणार?
नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा ...