Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

मोठी बातमी! हमास विरुद्धच्या लढ्यात भारतीयही उतरले मैदानात

हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्त्रायलनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीला लागून असलेल्या सर्व भागांचा ताबा घेतला आहे. तसेच ३ ...

शिर्डीला जाण्याआधी ‘ही’ नवीन नियमावली वाचा!

मुंबई : शिर्डीचे साईबाबा हे अनेक भक्तांचे श्रध्दास्थान आहे. शिर्डीत भाविकांची गर्दी कायमच असते. आता साई दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे. ...

सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा, ‘या’ डाळी झाल्या स्वस्त

दुर्गापूजा आणि दिवाळीपूर्वी महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. डाळींच्या किमती 4 टक्क्यांनी घसरल्या आहेत. याचा परिणाम घाऊक बाजारात अरहर आणि मसूर डाळीच्या ...

काश्मीर कुणाचा? पाकिस्तानी व्यक्तीचे उत्तर ऐकून तुमचे हृदय पिळवटून जाईल; पहा व्हिडिओ

काश्मीरला भारतातच नाही तर पृथ्वीवरही स्वर्ग म्हटले जाते. या ठिकाणचे सौंदर्य लोकांना भुरळ घालते. वास्तविक, काश्मीर दोन भागांमध्ये विभागले गेले आहे, ज्याचा मोठा भाग ...

10वी उत्तीर्णांना पोलीस खात्यात नोकरीची संधी, पगार 60000 पेक्षा जास्त

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. दिल्ली पोलिसांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या विविध पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ...

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळालं… उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना क्रॉस मैदान देण्यात आलं आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला ...

इस्रायल-हमास युद्ध! लहान, मोठ्यांपर्यंत सर्व राखीव सैनिक उतरले मैदानात

हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्त्रायलने गाझा पट्टीला लागून असलेल्या सर्व भागांचा ताबा घेतला आहे. तसेच ३ लाखांहून अधिक राखीव सैनिकांना परत बोलवले आहे. येथील ...

बालासोर रेल्वे अपघात! 4 महिन्यांनंतरही 28 मृतदेह बेवारस, आज अंत्यसंस्कार

ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये असे काही मृतदेह आहेत ज्यांची ओळख अपघाताला चार महिने उलटूनही होऊ शकलेली नाही. ...

‘राहुल गांधी चांगले वक्ते नाहीत’, वडेट्टीवारांना तातडीनं बोलावलं दिल्लीत?

मुंबई : राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत, मात्र ते चांगले वक्ते नाहीत. असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये बोलताना त्यांनी ...

मोठी बातमी! आमदार अपात्रतेवर उद्याच सुनावणी, कारण आहे काय?

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रतेसंदर्भातील याचिकांची चर्चा चालू आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही ५ ...