Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

चीनने केली तालिबानशी हातमिळवणी, भारताचे होणार आर्थिक नुकसान

भारत आणि चीनमधील सीमेवरील तणावाचे रूपांतर आता आर्थिक तणावात होत आहे. कोविडपासून, जगभरातील कंपन्या त्यांची उत्पादन केंद्रे चीनमधून भारतात सतत हलवत आहेत. यामध्ये सर्वात ...

शिवसेना कुणाची? धाकधूक कायम; आता काय घडलं

ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील शिवसेना पक्ष व चिन्हासंदर्भात केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी पुढे लांबणीवर गेली असून ...

रेल्वे स्टेशनवर सामान विसरले; काळजी करू नका, ते परत मिळेल, जाणून घ्या कसे?

दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉरचा 17 किमी लांबीचा प्राथमिक विभाग लवकरच लोकांसाठी कार्यान्वित होणार आहे. हा कॉरिडॉर प्रवाशांसाठी सुलभ व्हावा यासाठी RRTS ने अनेक नवीन उपक्रम ...

आयकर परतावा अजून आला नाहीय का? मग ‘ही’ कारणे असू शकतात

तुम्ही अद्याप प्राप्तिकर परताव्याची वाट पाहत आहात का? तुमच्या रिटर्नची पडताळणी झाल्यानंतरही तुम्हाला तुमचा परतावा मिळाला नाही का? असे सगळे प्रश्न आजही तुमच्यासमोर असतील, ...

गाझामध्ये युद्धबंदीमुळे सोन्याचा भाव मंदावला, किती स्वस्त झाले?

गाझामध्ये युद्धबंदीच्या घोषणेमुळे न्यूयॉर्क ते नवी दिल्लीपर्यंत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत 500 रुपयांपेक्षा जास्त घसरण दिसून आली. तर ...

petrol-disel

पेट्रोलचे दर वाढणार, काय म्हणाले केंद्रीय मंत्री?

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सरकारकडून मोठे वक्तव्य आले आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते, असे सरकारने स्पष्टपणे ...

युती सरकारचा ‘तो’ निर्णय योग्यच; काय घडलं

एकीकडे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरु असताना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी राज्य सरकार एका याचिकेतून आरोप केला होता. परंतु, आता हायकोर्टाने हा ...

जागतिक समस्या सोडविण्यासाठी काय केलं पाहिजे; पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील यशोभूमी येथे ९व्या जी२० संसदीय स्पीकर समिटचे (पी२०) उद्घाटन केले. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यासाठी संसद’ ...

नवरत्न दर्जा मिळताच ‘या’ दोन रेल्वे कंपन्यांनी कमावले कोट्यवधी

रेल्वे कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत. हे देखील मुख्य कारण आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांबाबत देशात आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बरेच काही सुरू आहे. त्यामुळेच या ...

भोसरी प्रकरण! एकनाथ खडसेंना कोर्टाचा दिलासा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप आहे. परंतू, याप्रकरणात एकनाथ खडसे यांना गुरुवारी न्यायालयाकडून जामीन ...