Saysing Padvi
मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसला तरुण, तरुणीचे तोंड दाबले अन्… काय घडलं
जळगाव : मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून अश्लिल चाळे करत तरुणीचा विनयभंग केला. शहरातील एका भागात गुरूवार, ५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा ...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ समुदायांसाठी कंत्राटी नोकऱ्यांमध्येही आरक्षण
सरकार विभागातील कंत्राटी नोकर भरतीत देखील आरक्षणाचे धोरण राबविले जाणार आहे. केंद्र सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन ही माहीती दिली आहे. सरकारी विभागात ...
मुलीकडे निघाले, वाटेत धावत्या रेल्वेतून खाली कोसळले, जळगावातील घटना
जळगाव : मुलीकडे निघालेल्या प्रौढांचा धावत्या रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाला. जळगाव तालुक्यातील भादली गावानजीक ही घटना घडली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात ...
शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना सापडला बॉम्ब, बॉल म्हणून त्याच्याशी खेळू लागले; पुढे जे घडलं…
शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना बॉम्ब सापडला. मुलांनी तो बॉल म्हणून उचलला आणि खेळायला सुरुवात केली, त्याचदरम्यान बॉम्बचा स्फोट झाला. यामध्ये पाच मुले जखमी झाली ...
आता पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, जाणून घ्या SBIचा प्लॅन
जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता छोट्या कामांसाठी बँकेत जावे लागणार नाही. SBI ग्राहक सेवा ...
स्किल इंडिया, नूतन मराठा महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार, या विषयांवर देण्यात येणार माहिती
जळगाव : शहरातील नूतन मराठा महाविद्यालय, MITCON कन्सल्टन्सी व इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड, पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यात उत्तर महाराष्ट्र क्षेत्रातील विज्ञान ...
चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवारांना चिमटा, म्हणाले “गट जिवंत…”
मुंबई : शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना सरकार विरोधात भावना निर्माण करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ...
Sharad Pawar : चिन्ह गेलं; कार्यकारिणी बैठकीत नेमकं काय म्हणाले?
मुंबई : चिन्ह गेलं तरी फरक पडणार नाही. आतापर्यंत खूप वेळा चिन्ह बदललं आहे. पण देशातील माहोल बदलत आहे. त्यामुळे लवकरच परिवर्तन होईल. असं राष्ट्रवादी ...
तर पिक विमा कंपन्यांनी तयारी ठेवावी; नक्की काय म्हणाले कृषीमंत्री धनंजय मुंडे?
मुंबई : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय आहे, ती ८ दिवसात न दिल्यास पिक विमा कंपन्यांनी नियमानुसार होणाऱ्या कारवाईची ...















