Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Video : मित्रांनी जसा विचार केला, तसं काहीही झालं नाही; काय घडलं?

रील बनवण्याची क्रेझ आजकाल लोकांना वेधून घेत आहे. या क्रेझचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की लोक त्यांच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. याची अनेक ...

Devendra Fadnavis : राहुल गांधींवर जनतेचा विश्वास; लोक… नक्की काय म्हणाले?

मुंबई : राहुल गांधी, इंडिया आघाडी यांच्यावर जनतेचा विश्वास नाही. हे लोक निवडणूक लढविण्यापूर्वीच आपआपसात लढत आहेत. आपली लढाई इंडिया आघाडीशी नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

…तरी राऊत पळून जातील; संजय शिरसाटांचा राऊतांना पलटवार

मुंबई : “गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून आम्ही शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर घेतोय. आता हे बेईमान लोकं यावर दावा सांगत आहे. मराठी माणसाची ताकद ...

ऑनलाइन कांद्याचा लिलाव, 10 रुपये किलोने खरेदी करण्याची संधी

तुम्ही कधी ऑनलाइन कांदा खरेदी केला आहे का? देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लालसगावमध्ये १३ दिवसांनंतर कांदा व्यापाऱ्यांच्या संघर्षाला ब्रेक लागला आहे. यासह ...

न्यूजक्लिकच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी; मोबाईल, लॅपटॉप जप्त

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी न्यूजक्लिकच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी केली आहे. पत्रकार अभिसार शर्माने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. चीनकडून आर्थिक मदत मिळत ...

कबर दुरुस्त करा, वडील स्वप्नात म्हणाले; खोदल्यावर लोक विचारात पडले

वडिल मुलाच्या स्वप्नात दिसले आणि त्यांनी त्यांची कबर दुरुस्त करण्यास सांगितले. यानंतर, जेव्हा मुलाने त्यांची कबर खोदली तेव्हा कबरीमध्ये वडिलांचा मृतदेह पाहून त्याला आश्चर्य ...

मोठी बातमी! भारत-कॅनडा वाद आणखी चिघळण्याची शक्यता; भारताने घेतली कठोर भूमिका

नवी दिल्ली : भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. भारताने कठोर भूमिका घेत कॅनडाला आपल्या ४१ राजनयिकांना परत बोलावण्यास सांगितले आहे. मिळालेल्या ...

Girish Mahajan : तर ही बाब गंभीर, ‘त्या’ रुग्णांच्या मृत्यूची होणार चौकशी

नांदेड : सोमवारी नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू झाले आहेत. अजूनही हा मृत्यूचा तांडव सुरु असून मृतांचा आकडा ...

क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस अ‍ॅक्शनने भरलेला

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मंगळवारचा दिवस अ‍ॅक्शनने भरलेला असणार आहे, कारण आज टीम इंडिया केरळमधील तिरुवनंतपुरम येथे नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषक सराव सामना खेळणार आहे. रोहित शर्माच्या ...

मुलीचं लग्न, खरेदी केलेलं साहित्य… काय घडलं?

नंदुरबार : राज्यासह जिल्ह्यात गुन्हे गारीचे प्रमाण वाढले आहे. अशातच एकाच रात्रीत चक्क ७ घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना शहाद्यात घडलीय. विशेषतः मुलीच्या लग्नासाठी खरेदी ...