Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

आता ममता बॅनर्जींचे मंत्रीही ईडीच्या रडारवर; ईडीने टाकले १३ ठिकाणी छापे

मुंबई : देशातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी ठिकठिकाणी ईडीचे धाडसत्र सुरुच आहे. यातच आता पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी ईडीने १३ ठिकाणी छापे टाकले आहेत. कथित नगरपालिका भरती ...

दिल्लीत आज कार्यकारणी बैठक; शरद पवार मोठे निर्णय घेण्याची शक्यता!

मुंबई : दिल्लीत शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज (५ ऑक्टो.) बैठक होणार आहे. कार्यकारिणीत शरद पवार मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर ...

नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात, म्हणाले ‘घर चालविण्यासाठी…”

मुबई : खासदार संजय राऊतांनी माध्मांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. याला भाजपचे आमदार नितेश राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे. संजय राऊत मोठा ...

भरधाव दुचाकीची पिकअपला जबर धडक; १९ वर्षीय युवक ठार

धडगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने पिकअपला जबर धडक दिल्याची घटना काकडदा येथे बुधवार, ४ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार ...

सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांच्यात वाद, काय आहे कारण?

गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या अमेरिकेतील बड्या कंपन्यांमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. दोन्ही कंपन्या न्यायालयात एकमेकांवर आरोप करत आहेत. पण विशेष बाब म्हणजे दोन्ही ...

न्यूझीलंड-इंग्लंड सामन्यात कोणाच्या पराभवाने टीम इंडियाला होईल फायदा?

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम  नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आजपासून एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात विद्यमान विजेत्या इंग्लंडचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यावेळीही ...

‘त्या’ रुग्णालयातील मृत्यूंचे प्रकरण मुंबई हायकोर्टात

नांदेड : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात ४८ तासांत ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल ...

बालविवाहाविरोधात इथलं सरकार ऍक्शन मोडवर, तब्बल एक हजारहून अधिक जणांना अटक

नवी दिल्ली : आसामच्या हिमंत बिस्वा सरमा यांच्या सरकारने बालविवाहाविरुद्धच्या मोठ्या मोहिमेत १०३९ लोकांना अटक केली. बालविवाहविरोधी या मोहिमेचा दुसरा टप्पा दि.३ ऑक्टोबर २०२३ रोजी ...

ठाकरेंच्या जागावाटपाच्या वक्तव्यानंतर नाना-उध्दव भेट; काय आहे आतली बातमी?

मुंबई : येत्या काळात जागावाटपावरुन मविआमध्येही जुंपण्याची शक्यता नाकारता येत नाहीय. अशातच महाविकास आघाडीत असलेला ठाकरे गट मुंबईतील सहापैकी चार जागांवर आग्रही असल्याची माहिती मिळाली ...

मृत्यूनंतरही आधारने पूर्ण होईल तुमची शेवटची इच्छा, जाणून घ्या कशी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अवयवदान आधारशी लिंक करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे अवयवदात्याच्या कुटुंबाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. असे म्हटले जात ...