Saysing Padvi
पैशांसाठी छळ करायचे, विवाहितेने गाठलं थेट पोलीस स्टेशन… पुढे काय घडलं?
जळगाव : विवाहितेला ५ लाखांची मागणी करत मारहाण करत, जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात धरणगाव ...
महिंद्रानंतर आता जिंदालने दिला कॅनडाला दणका, वाचा काय घडलं?
भारत-कॅनडा वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. खलिस्तानवरून सुरू झालेल्या वादाचा परिणाम आता दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. मात्र, भारताशी पंगा घेणे कॅनडाला ...
अजित पवारांचं अर्थ खात्याबाबत मोठं विधान; म्हणाले “अर्थखातं टिकेल की नाही…”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत अर्थ खात्याबाबत मोठं विधान केलं. “आज माझ्याकडं अर्थखातं आहे. त्यामुळे आपल्याला झुकतं माप मिळतं. पण, यापुढं अर्थखातं टिकेल की ...
दुपारची वेळ, गुरांना चारा टाकाला अन् काहीतरी चावल्यासारखं झालं… जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव : शेतात गुरांना चारा टाकताना विषारी सर्पाने चावा घेतल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यादवराव बळीराम पाटील ( ५०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ...
पडळकरांच्या टीकेवर अजितपवारांचं एकाच वाक्यात उत्तर; वाचा काय म्हणाले?
अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले. आतापर्यंत एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे नेते आता युतीचा ...
हिंस्त्रप्राण्याची दहशत; ११ बकऱ्यांचा पाडला फडशा, मोठे आर्थिक नुकसान
जळगाव : हिंस्त्रप्राण्याकडून ११ बकऱ्यांचा फडशा पाडला. भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात ही घटना घडली. या घटनेने मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वनविभागाकडून पंचनामा करण्यात ...
सणासुदीत सोने राहणार स्वस्त, खरेदीची मिळणार पूर्ण संधी?
रक्षाबंधनाने देशात सणांचा हंगाम सुरू होतो, जो दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुरू असतो. यानिमित्ताने सर्व शुभ खरेदीबरोबरच सोन्याची खरेदीही वाढते. अशा परिस्थितीत यंदा सणासुदीच्या काळात ...
जळगाव जिल्ह्यात ‘ढगफुटी’सदृश पाऊस; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने शनिवारी (ता.२३) रात्री अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यात ‘ढगफुटी’सदृश पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवारात ...
संजय राऊतांचा फक्त आगीत पेट्रोल ओतायचा धंदा; ‘त्या’ टीकेवर शिंदे गटाचं प्रत्युत्तर
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी २३ सप्टेंबर, २०२३ रोजी संसदेत भाषण करताना मोदींविरोधात टीका केली. भारताच्या विज्ञानाचा आणि तंत्रज्ञान प्रगतीचा उपयोग मोदी राजकारणासाठी करतात ...















