Saysing Padvi
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहीर
जळगाव : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक, निर्माते, ...
शिवसेना ठाकरे गट पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मुंबई : आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय केव्हा घेणार, याचा कालावधी निश्चित करण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांना दिल्यानंतर या ...
जळगाव जिल्हा प्रशासन रेल्वे आत्महत्या कशा रोखणार? काय आहेत उपाययोजना?
जळगाव : रेल्वे क्रॉसिंग व ट्रॅकवर आत्महत्या सारख्या घटना नियमित घडत आहेत. या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी रेल्वे, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना ...
मोठी बातमी! भारताला मोठा झटका, वाचा काय घडलं?
परदेशी संपत्तीच्या बाबतीत भारताला सलग दुसऱ्या आठवड्यात मोठा झटका बसला आहे. 15 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सुमारे 7200 कोटी रुपयांची ...
जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी; लोणवाडी परिसरात घरात शिरले पाणी
जळगाव : राज्यात बऱ्याच ठिकाणी आज दमदार पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात देखील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. बोदवड तालुक्यांतील लोणवाडी ...
Ramesh Bidhuri : दानिश अली यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य, भाजपने बजावली नोटीस
नवी दिल्ली : लोकसभेत बसप खासदार दानिश अली यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याच्या मुद्द्याने जोर पकडला आहे. आता भाजपने बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाने ...
मोठी बातमी! मोसमी पावसाच्या परतीचे वेध; हवामान विभागाची घोषणा
पश्चिम राजस्थानातून 25 सप्टेंबरनंतर परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगल्या पावसाचा अंदाज ...
बच्चू कडूंनी केलेल्या ‘त्या’ विधानाशी फडणवीस असहमत; वाचा नक्की काय म्हणाले?
मुंबई : मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावत लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर केलं. एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे तर दुसऱ्या बाजुला या मुद्द्यावरून ...
Video : गेंडाने घेतला विनाकारण हत्तीशी पंगा, काय घडलं? तुम्हीच पहा…
सिंहांना जंगलाचा राजा म्हंटले जात असले आणि त्यांची गणना भयंकर प्राण्यांमध्ये केली जाते, पण पाहिले तर हत्ती हा सिंहापेक्षाही धोकादायक आहे. त्यांचा एक पायही ...
जळगाव जिल्ह्यात पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला
जळगाव : राज्यात बऱ्याच ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील गुरुवारी झालेल्या पावसामुळे अमळनेरच्या बोरी नदीला पूर आला. यामुळे तब्बल चार ...















