Saysing Padvi
जळगावातील ‘या’ मार्केटमधून काढला तब्बल ७७ टन कचरा
जळगाव : स्वच्छता पंधरवडा अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम सुरु आहे. सुमारे पाच वर्षांनी महापालिका कर्मचाऱ्यांनी गोलाणी मार्केटची साफसफाई केली. या मोहिमेद्वारे गोलाणी मार्केटमधून तब्बल ...
दुर्दैवी! अखंड हरिनाम सप्ताहाला निघाले; अर्ध्या वाटेत काळाचा घाला… जळगावमधील घटना
जळगाव : रेल्वे लाईन क्रास करत असताना दोन वृद्धांचा धावत्या रेल्वेसमोर सापडुन दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानका दरम्यान घडली. ...
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
एरंडोल: तालुक्यातील एरंडोल महसूल मंडळात शनिवारी रात्री एक वाजेपासून रविवारी पहाटे सव्वा पाच वाजेपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच मुसळधार पाऊस झाला. या मंडळात अवघ्या पाच ...
संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेची प्रकृती गंभीर
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका मदरशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी आहे. मदरशात धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलवीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. बलात्कारानंतर ...
डॉमिनिका देशाने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून मानले भारताचे आभार, काय आहे कारण?
मुंबई : कोरोना महामारीच्या काळात जेव्हा जगातील प्रगत देश आपापल्या लोकांना वाचवण्यात व्यस्त होते, तेव्हा भारत सरकारने विकसनशील आणि गरीब देशांना कोरोनाची लस दिली होती. ...
S Jaishankar : पाश्चिमात्य देशांना सुनावले खडेबोल; म्हणाले “जगात आजही…”
मुंबई : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आपल्या आक्रमक शैलीमुळे जागतिक राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी असेच वक्तव्य केले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस ...
Devendra Fadnavis : पूरग्रस्त भागाचा दौरा करत घेतला आढावा
महाराष्ट्र : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली असून येथील पूरस्थितीचा आढावा घेतला. नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे ...
दुर्दैवी! बैलांसाठी गवत कापयाला गेले, अचानक… मुंगसे गावात शोककळा
जळगाव : बैलांसाठी गवत कापत असताना विजेचा धक्का लागल्याने ३३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर बापू कोळी (३३) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. अमळनेर ...
भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 400 धावांचे मोठे आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 400 धावांचे आव्हन ठेवले आहे. भारताकडून सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. ...
आत्मघाती कार बॉम्बस्फोट, २० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : सोमालियातील बेलेडवीन शहरात आत्मघाती कार बॉम्बस्फोटात २० जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. यात २० जणांची प्रकृती गंभीर ...















