Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

MP Assembly Elections : भाजपने जाहीर केली पहिली यादी, 39 उमेदवारांची केली घोषणा

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उडी घेतली आहे. पक्षाने आज 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  पुढील उमेदवारांची यादी लवकरच ...

Jayesh Marathe : नंदुरबारचा जयेश झाला लेफ्टनंट…

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील खरवड येथील तरुण जयेश मराठे याची इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली असून नंदुरबार जिल्ह्यातून लेफ्टनंट होण्याचा मान मिळविणारा जयेश ...

आधारपेक्षाही आता जन्माचा दाखला महत्त्वाचा; नवीन कायदा कधीपासून होणार लागू?

नवी दिल्ली: वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, विवाह नोंदणी, पासपोर्ट, शाळेतील प्रवेश इत्यादींसाठी तुम्ही अर्ज करणार असाल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. या कामांसाठी ...

मोठी बातमी! शरद पवार-अजित पवार आज येणार एकत्र?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आज शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा ...

Rain Update : उद्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा मारा, जळगावची काय स्थिती?

राज्याच्या काही भागात पावसाने मुसळधार हजेरी लावली. तर काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. अशातच हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा, ...

आजचे राशीभविष्य : मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा राहील?

मेष, आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेल. तुमची प्रतिष्ठा आणि आदर वाढेल. मेष राशीच्या व्यावसायिकांनी आज सावधगिरी बाळगणं गजरेचं आहे. परदेशात कोणताही व्यवसाय करत ...

सणासुदीच्या काळात महागाईपासून मिळणार दिलासा, सरकारने केली अप्रतिम योजना

सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांना महागाईची चिंता करण्याची गरज नाही. गणेश चतुर्थी, दुर्गापूजा ...

विरोधी आघाडीपासून सावध रहा… नक्की काय म्हणाले पीएम मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारत आघाडीवर निशाणा साधला आणि म्हटले की, देशातील जनतेने सावध राहण्याची गरज आहे कारण ही आघाडी भारताची संस्कृती आणि ...

मुंबईत अचानक विमान कोसळलं, अपघातानंतर झाले दोन तुकडे

मुंबई : विमानतळावर एका खासगी विमानाचा अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे विमान कोसळलं. या प्लेनमध्ये सहा जण होते. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर विमानाचे ...

क्रिएटीव्ह गृप आयोजित अभियंतादिनी ऐका कहाणी रायगडाच्या जीर्णाध्दाराची

जळगाव :  येथील क्रिएटीव्ह गृपतर्फे अभियंता दिनाच्या निमित्तानेे अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि जीर्णोद्धार’ या विषयावर रायगड विकास प्राधिकरणाचे आर्कीटेक्ट ...