Saysing Padvi
भूकंपाच्या धक्क्याचे केंद्र ‘हे’ भुसावळच, जिल्हाधिकारी काय म्हणाले?
भुसावळ : भुसावळात शुक्रवारी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचे केंद्र हे भुसावळच असून भूकंपाचे धक्के लगतच्या 50 किलोमीटर क्षेत्रात जाणवल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी ...
धक्कादायक! प्रेमसंबंधातून २३ वर्षीय तरुणीला घरच्यांनीच संपवले
नांदेडः नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंधातून एका २३ वर्षीय तरुणीची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केल्याचं समोर आलं आहे. शुभांगी जोगदंड वय २३ ...
थंडीनंतर पुन्हा ‘तो’ बरसणार, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई : राज्यात सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. कधी थंडीचा जोर तर कधी पावसाची हजेरी अशी स्थिती निर्माण होत आहे. या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावरही ...
भूकंपाचे धक्के जाणवल्यास काय कराल?, जाणून घ्या सविस्तर..
Earthquake : देशभरात अनेक ठिकणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात देखील शुक्रवारी सकाळी दहा वाजून 22 मिनिटांनी भूकंप सदृश्य ...
मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी, ज्येष्ठ दक्षिणात्या अभिनेत्री जमुना यांचे निधन
हैदराबाद : दक्षिण भारतातील ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी शुक्रवारी सकाळी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. जमुना यांचा जन्म 30 ऑगस्ट ...
घोषणाबाजी करत अंगावर डिझेल ओतल अन्.., प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच आत्मदहनाचा प्रयत्न!
धुळे: शहरातील चितोड रोड मिल परिसरातील नागरिकांनी आज २६ रोजी सकाळी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. विशेष, प्रजासत्ताक ...
महाकुंभात येण्यासाठी गोद्रीचा शोध
गोद्री : अ.भा. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ गोद्री येथे २५ ते ३० जानेवारी दरम्यान होत आहे. गोद्री हे जामनेर तालुक्यातील ...
गोद्री कुंभ स्थळी संत महंतांचे आगमन
गोद्री : अ.भा. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ २०२३ गोद्री येथे २५ ते ३० जानेवारी दरम्यान होत आहे. या कुंभला सुरवात ...
जळगाव जिल्ह्यात ३ दिवस ‘ड्राय डे’
जळगाव : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. ...
राज्यभरात खळबळ उडालेल्या ‘त्या’ घटनेचं कारण आलं समोर, मुलाने तरुणीला..
नगर : पारनेर तालुक्यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांनी भीमा नदीपात्रात उडी मारुन आयुष्य संपवलं होतं. या घटनेनेने राज्यभरात खळबळ उडालेली. याप्रकरणी आता आत्महत्येचं कारण ...