Saysing Padvi
मोठा निर्णय! गोविंदांना मिळालं शासकीय विमा कवच, कधीपर्यंत लागू राहणार?
मुंबई : राज्य सरकारचे गोविंदांना विम्याची रक्कम मंजूर केली असून याबद्दलचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शासकीय आदेश काढून राज्य सरकारने गोविंदांना शासकीय विमा ...
Jalgaon News : दारूच्या नशेत थेट रेल्वे ट्रॅकवर झोपला, मालगाडीचे तीन डबे गेले अंगावरून, नंतर काय घडलं?
जळगाव: जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेतील तरुण रेल्वे रुळाच्या मधोमध जाऊन झोपला. अचानक ट्रेन आला अन् रेल्वेचे तीन डबे त्याच्या ...
Eknath Khadse : पुलाच्या कामाची पाहणी केली अन् संतापले, अधिकाऱ्यांना जाब विचारत धरले धारेवर
जळगाव : मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यावरील नाडगाव येथे मध्य रेल्वेची रेल्वे क्रॉसिंग असून अलीकडेच उड्डाणपूल उद्घाटनापूर्वीच आमदार चंद्रकांत पाटील यांनी वाहतुकीसाठी खुला केला होता. ...
पावसाळा आता ४५ दिवसच, हतनूरमध्ये ४६ टक्के जलसाठा; काय आहे नियोजन?
भुसावळ : पावसाने ओढ दिल्यानंतर शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुसरीकडे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दडी मारल्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता धरणाचे चार दरवाजातून ...
‘या’ योजनेत जळगाव जिल्हा राज्यात प्रथम, देशात ६१ वा!
जळगाव : जलजीवन मिशनमध्ये जळगाव जिल्हा राज्यात पहिला तर देशात ६१ वा आला आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या ...
Mission 2024 : देशभरात सुरू होणार कॉल सेंटर, भाजपने बनवला ‘मायक्रो प्लॅन’
२०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि या वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत भाजपने कसरत सुरू केली आहे. मंगळवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय ...
शेतकऱ्यांना कृषी विभागाचं आवाहन, शेवटचे दोन दिवस शिल्लक
Agriculture News : शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन 2023 मधील पीक स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन पुणे कृषी विभागानं केलं आहे. या पीक स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट ...
Jalgaon News : गावठी कट्टा घेऊन फिरायचे, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जळगाव : गावठी कट्टा घेऊन फिरणार्या तरूणाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी मुक्ताईनगर ...
शेतकऱ्यांसमोर पिके जगवण्याचे मोठे आव्हान; मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
मुंबई : अमरावती जिल्ल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मोबदल्याची रक्कम न मिळाल्याने मंत्रालयात आंदोलन केले. १०३ दिवस उपोषण सुरु होते. आज आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी ...
संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, काय आहे कारण?
हिंगोली : आमदार संतोष बांगर यांच्यावर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने ते अडचणीत सापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कावड यात्रेत तलवार फिरवल्याने तसेच परवानगी न ...















