Saysing Padvi
राऊतांचा पुन्हा हल्लाबोल! म्हणाले शिंदे गटातील सगळे परत येतील, पण..
मालेगाव : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. रोजच एकमेकांवर टीका, आरोप केले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय ...
राऊतांच्या ‘त्या’ टीकेला रामदास कदम यांचे प्रत्युत्तर, म्हणाले..
रत्नागिरी : शिवसेनेत फूट पडल्यानंतर रोजच एकमेकांवर टीका होत असताना दिसत आहे. तसेच सध्या कोकणामध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. ठाकरे गटाचे नेते ...
IND vs AUS 1st ODI : कांगारू संघाला पहिला धक्का
Sports: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा आजपासून होत आहे. पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम ...
अवकाळी पावसाचा फटका : जळगावच्या ‘या’ तालुक्यात 485 हेक्टरवर पिकांचे नुकसान
जळगाव : जिल्ह्यात अनेक भागांत बुधवारी (ता. १५) मध्यरात्रीनंतर वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे गहू, हरभरा, मका, कांदा यासह फळबागांनाचे मोठ्या ...
संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका, म्हणाले..
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर रोजच एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मख्खमंत्री ...
ब्रेकिंग! ‘कबचौ’ विद्यापीठाच्या विविध समित्यांवर विकास मंचचा डंका
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर अधिसभेतून प्राचार्य गटातून प्राचार्य डॉ. संजय सुराणा हे ४५ मते प्राप्त करून निवडून आले. ...
विद्यार्थी हिताबरोबर विद्यापीठात ‘शेतकरी सहाय्य योजना’, इतक्या कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2023-24 साठीचा 308.04 कोटीचा अर्थसंकल्प गुरूवार 16 मार्च रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत मंजूर करण्यात ...
महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबनेची तक्रार, पोलिस ठाण्यात ठिय्यानंतर गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील नवीन बी.जे.मार्केट समोरील महापुरूषांचा पुतळा व मूर्ती काढून विटंबना केल्यासह धार्मिक भावना दुखाविल्याप्रकरणी गुरूवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात प्रशांत शरद देशपांडे ...
अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण, गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट, म्हणाले..
मुंबई : अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंगप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हे प्रकरण साधं सरळ नसून याची सुरुवात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा ...
अवकाळी पासवामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, अखेर कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपुर्वी विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं आणि गारपीटीमुळं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसानं झालं आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. ...