Saysing Padvi
संजय राऊतांवर रामदास कदम यांचे खळबळजनक आरोप, म्हणाले रश्मी ठाकरेंना..
रत्नागिरी : राज्यात सत्तासंघर्षांचं राजकारण चांगलच तापलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून ...
एकतर्फी प्रेम : बहिणीला वारंवार करत होता प्रपोज, भावाने तरुणाचा काढला काटा
नाशिक : एकतर्फी प्रेमातून बहिणी मागे लग्नाचा तगादा लावणाऱ्या तरुणाची मुलीच्या भावाने हत्या केल्याची घटना उघडीस आली आहे. विकास रमेश नलावडे असे मयत तरुणाचे ...
मोठी बातमी! MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आयोगाने घेतला मोठा निर्णय
मुंबई : MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील ...
दुर्दैवी! बकऱ्या चारण्यासाठी गेला, मात्र काळाचा घाला
यावल : बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या साकळी येथील १४ वर्षीय बालकाचा पाटचारीच्या पाण्यात पडुन बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. निखिल मुंकुंदा सोनवणे असे ...
भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार शेतकरी ठार, शेतातून परतताना अपघात!
जळगाव : भरधाव आयशरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शेतकरी ठार झाला. सोपान विठ्ठल साबळे (वय-४४) असे मयताचे नाव आहे. ही घटना जळगाव ...
शेतकरी दाम्पत्यानं उचललं टोकाचं पाऊल, घटनेनं परिसरात हळहळ
संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे. सुरेखा दळवी ...
काँग्रेस नेते पवन खेडांना अटक, काय प्रकरण?
आसाम : काँग्रेस नेते पवन खेडा यांना आसाम पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रानुसार समोर येतंय. पवन खेरा दिल्लीहून रायपूरला निघाले होते. त्यावेळी त्यांना ...
उमेश यादवला पितृशोक
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव यांचे वडील टिळक यादव यांचे बुधवारी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. उमेशचे वडील गेल्या काही महिन्यांपासून ...
पुष्पा सारखे दोघे जंगलात दिसले, वनविभागाच्या कर्मचाऱ्याने चौकशी केली, दोघांजवळ जे आढळलं ते पाहून हादरलेच!
चाळीसगाव : बोढरे गावलगत जंगलपरिसरातुन चंदनाचे लाकूड तोडून, तस्कारी करणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक केली आहे. ही कारवाई २१ रोजी करण्यात आली असून त्यांच्याकडून ५.१५० ...
मी हरेन किंवा जिंकेन माहिती नाही मात्र.., कपिल सिब्बल यांचं भावनिक वक्तव्य
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाचा सुनावणी खटला हा देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अवघ्या देशाचं लक्ष या खटल्याकडे लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम ...