Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

जळगाव जिल्ह्यात ३ दिवस ‘ड्राय डे’

जळगाव :  महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. ...

राज्यभरात खळबळ उडालेल्या ‘त्या’ घटनेचं कारण आलं समोर, मुलाने तरुणीला..

नगर : पारनेर तालुक्यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांनी भीमा नदीपात्रात उडी मारुन आयुष्य संपवलं होतं. या घटनेनेने राज्यभरात खळबळ उडालेली. याप्रकरणी आता आत्महत्येचं कारण ...

थरार! तरुणाच्या डोक्यात झाडल्या चार गोळ्या, नाष्टा करून हात धुवत होता, त्याचवेळी हल्लेखोरानं…

सातारा : साताऱ्यात एक थरारक घटना समोर आली आहे. एका तरुणाच्या डोक्यात गोळ्या झाडन्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. तरुणाच्या ...

शिवसेना-वंचित बहुजन आघाडी एकत्र का आली?

मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा सोमवारी रोजी झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ...

IND vs NZ 3rd ODI : रोहित-गिलने ठोकले शतक

इंदापूर : येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. यात कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिलने शानदार शतक ठोकले. भारतीय ...

कबड्डी स्पर्धा : पुरुष संघात क्रिडा रसिक, महिला संघात स्वामी स्पोर्ट्सने मारली बाजी

जळगाव : हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (ठाकरे गट) जळगाव महानगर आणि कैलास क्रीडा मंडळ यांच्या वतीने हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे चषक ...

अचानक टायर फुटल्याने क्रुझर झाली पलटी, कठडे तोडून ट्रक तापीत

धुळे : मजुरांना घेऊन जाणाऱ्या भरधाव क्रुझर वाहनाचा अचानक टायर फुटल्याने वाहन उलटून अपघात झाला. २३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सावळदे तापी नदी ...

दररोज मुलगा सोबत असायचा, ‘त्या’ दिवशी व्यापारी एकटेच होते, जळगावात ‘त्या’ घटनेनं खळबळ!

जळगाव : शहरातील व्यापारी ईश्वर मेघाणी (रा.सिंधी कॉलनी) यांची आठ लाख रूपये असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हिसकावून पळ काढल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० ...

..तरच राहुल गांधी लग्न करणार!

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृ्त्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रेचा अंतिम टप्पा जम्मू-काश्मीरमध्ये सुरू आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी एका मुलाखतील लग्नावरून ...

..अन् संपूर्ण गाव गेलं अंधारात

एरंडोल : साडेतीन ते चार हजार इतकी लोकसंख्या असलेल्या पिंपळकोठा प्रचा गावात वीजपुरवठा अभावी गेल्या तीन दिवसापासून अंधार आहे. गेल्या शुक्रवारी येथील विजेचा एक ...