Saysing Padvi
10 मिनिटांचा उशीर, सीट हाताबाहेर जाईल, हे आहे कारण
आता ट्रेन सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांपर्यंत तुम्ही तुमच्या सीटवर पोहोचला नाही, तर TTE तुमची सीट रद्द करेल. चला जाणून घेऊया का… रेल्वेच्या नवीन नियमानुसार, ...
इर्शाळवाडी दुर्घटना! गिरीश महाजनांची घटनास्थळावरुन धक्कादायक माहिती, काय म्हणाले?
मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे संपूर्ण गाव जमीनदोस्त झालं आहे.या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला ...
२०२४ : रेल्वेचा मेगा प्लॅन, जाणून घ्या सर्व काही
देशभरातील स्थलांतरित कामगार आणि कामगार वर्ग गटांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वे बोर्ड नॉन-एसी, सामान्य श्रेणीतील गाड्या सुरू करण्याचा विचार करत आहे. अभ्यासानंतर हा निर्णय ...
इर्शाळवाडी दुर्घटना! अजितोत्सव होणार नाही, उपमुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन
मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी ...
इर्शाळवाडी दुर्घटना : कष्टाने उभं केलेल्या घरावर दरड कोसळली अन् सर्व नष्ट झालं
मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी ...
इर्शाळवाडी दुर्घटना : फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण ...
5 दिवसांत कच्चे तेल 3 टक्क्यांनी स्वस्त, पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले का?
कच्च्या तेलाची किंमत $80 च्या जवळपास आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे. 13 जुलै रोजी, किंमत प्रति बॅरल $ 82 च्या जवळ पोहोचली होती. तेथून ...
सहिष्णुता आणि हिंदू समाज !
– डॉ. विवेक राजे Hindu Tolerance कुठल्या तरी एका ग्रुपने कुणातरी एका तथाकथित मुस्लिम विचारवंताला चर्चेसाठी बोलावले होते. ब-याच लोकांना आमंत्रण होते. कोणीतरी नाव ...
आजचे राशीभविष्य : सिंह राशीला व्यवसायात नफा मिळणार, पाहा तुमचे भविष्य भाकीत
मिथुन राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. आज तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. आज संधी ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करणे हिताचे आहे, अन्यथा आलेली ...
Jalgaon News : पावसाचा हाहाकार! अतिवृष्टीमुळे अनेक गाव पुराच्या पाण्याखाली
जळगाव : जिल्ह्यात.रावेर तालुक्यातील अतिवृष्टी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जोरदार आणि मोठ्या प्रमाणावर झालेज्या या पावसामुळे सुकी नदीला मोठा पूर आला आहे. या ...















