Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा केला हल्ला, एकाचा मृत्यू

पुलवामा : काश्मीर खोऱ्यात पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आज (रविवार) काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. संजय शर्मा यांना तातडीने ...

चिखलीतील वैष्णवी पाटीलचा सातासमुद्रापार झेंडा

बोदवड : तालुक्यातील चिखली येथील रिक्षा ड्रायव्हरची मुलगी वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील हिने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ‘मर्चंट नेव्ही’ मधील चीफ ऑफिसर या पदाला ...

MPSC : विद्यार्थ्यांनो.. आता तयारीला लागा, आली मेगा भरती

पुणे : MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दरम्यान, एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार आहे. हातात मंडळाने मोठी भरती काढली ...

निवडणुकीला अवघे काही तास, मात्र त्यापूर्वीच काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या

झारखंड : मतदानापूर्वी काँग्रेस नेत्याची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना सूत्रानुसार समोर आली आहे. शनिवारी रात्री भुरकंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ...

गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले कुपोषित..

नाशिक : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलच तापलं आहे. कुणी कुणावर आरोप करतंय, तर ...

त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची बस उलटली

नाशिक : गुजरातचे भाविक त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे ३० भाविक जखमी असून त्यातील काही ...

जळगाव जिल्ह्यात किती जातींच्या पक्षांचा रहिवास आहे, तुम्हाला माहितेय का?

जळगाव : निसर्गमित्र जळगाव ई-बर्ड इंडियातर्फे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील सलग चार दिवस कॅम्पस बर्ड काउंट ‘सीबीसी’ आणि ग्रेट ब्याक यार्ड बर्ड काउंट ‘जीबीबीसी’ उपक्रम ...

लक्ष द्या : रात्रीच्या वेळेस कुणीही शेतात जाऊ नका, हिंस्त्र प्राण्याने घातला धुमाकूळ

पारोळा : मोंढाळे व हिवरखेडे गावातील परिसरात बिबट्याने किंवा हिंस्त्र प्राण्याने धुमाकूळ घातला आहे. २३ ते २४ रोजी एक गाय व एक वासरी ठार ...

औरंगाबाद झालं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद ‘धाराशिव’

नवी दिल्ली : औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिले आहे. याबद्दलचे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र ...

दिल्ली महापालिकेत भाजप-आपचे नगरसेवक एकमेकांना भिडले

नवी दिल्लीः दिल्ली महानगर पालिकामध्ये पुन्हा एकदा भाजप-आपचे नगरसेवक एकमेकांना भिडले आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये आज भाजप आणि आम आदमी पार्टीचे सदस्य एकमेकांना भिडले. ...