Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Drone Farming : शेतकऱ्यांना होणार आता मोठ्या प्रमाणावर फायदा!

 Drone Farming : देशभरात ड्रोन द्वारे पीकनिहाय फवारणी करण्याकरता प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी ...

शेतकऱ्यांना दिलासा! राज्य शासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्यातील अनेक भागातील कांदा उत्पादकांसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कांदा दरातील झालेल्या घसरणीमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. ...

पालकमंत्री गुलाबराव पाटील चुकलेच…!

तरुण भारत लाईव्ह न्यूज । चंद्रशेखर जोशी  । शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनेक ठिकाणी ‘वज्रमूठ सभा झाल्या. जळगाव जिल्ह्यात मात्र ‘वज्रमूठ’ ...

शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाला न्याय मिळवून देतील, कुणी व्यक्त केला विश्वास?

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. शिंदे-फडणवीस सरकार कायदेशीर मार्गाने मराठा समाजाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष ...

अक्षय्य तृतीया : 1 ग्रॅम सोनं खरेदी करा अन् मिळवा ५०० रुपयांचा कॅशबॅक, फोन-पे ने दिली खास ऑफर

Phonepe Gold Offor : अक्षय्य तृतीयेला फक्त एक दिवस उरला असून  Phone Pe ने आपल्या ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी खास ऑफर दिली आहे. ज्याद्वारे ...

नोकरीच्या शोधात आहात? मग ही बातमी तुमच्यासाठीच!

धुळे : नोकरीच्या शोधात असलेल्या धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग, व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या ...

खारघर दुर्घटना : अजित पवार यांची धक्कादायक माहिती

पुणे : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत किती लोक दगावले याचा अजूनही सस्पेन्स कायम आहेत. सरकारी आकड्यानुसार या दुर्घटनेत ...

आंबा खाताय.. थांबा! आंबा केमिकलयुक्त तर नाही? कसा ओळखाल नैसर्गिक आंबा?

Mangos : बाजारात आता आंब्याचा सीजन सुरू झाला आहे. वर्षातून एकदाच येणारा हा फळांचा राजा खाण्यासाठी प्रत्येकाला आवडतं. परंतु, आंबे खाण्याचा उत्साहात अनेकदा लोक ...

महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा बसणार फटका, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

मुंबई : महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य “महाराष्ट्र” महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एप्रिलच्या शेवटाला पावसाचा हा ...

बेस्टची वीज महागली, दरवाढ अशी

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानंतर राज्यातील वीज कंपन्यांनी एप्रिल महिन्यापासून वीज दर वाढले आहेत. राज्य वीज नियामक आयोगाने तीन वर्षांसाठी वीज ...