Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Corona Update: रुग्णांची संख्या ११ हजार पार, २८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतात आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात दिवसभरात ११ हजारांहून अधिक रुग्ण रुग्ण आढळले आहेत. ...

पती अंत्यविधी कार्यक्रमाला, पत्नी शेतामध्ये, घराला अचानक लागली आग अन् होत्याचं नव्हतं झालं

अक्कलकुवा : तालुक्यातील खटवानी येथे शेतातील घराला अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, गहू व इतर धान्य, लाकडे जळून खाक झाले. ...

आजचे राशीभविष्य : ‘या’ राशीच्या लोकांसाठी खास आहे आजचा दिवस

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२३ ।  आज मेष, कर्क आणि सिह या राशीच्या लोकसाठी महत्वाचा दिवस आहे चला तर जाणून घेऊया. ...

५० वर्षे जुन्या ‘या’ सीमावादावर मोदी सरकारने काढला तोडगा

नवी दिल्ली: जवळपास ५० वर्षे जुन्या आसाम – अरूणाचल प्रदेशदरम्यानच्या सीमावादावर मोदी सरकारच्या काळात तोडगा निघाला असून वादमुक्त ईशान्य भारताच्या प्रवासातील ए कमहत्त्वाचा टप्पा आता ...

पतपेढ्यांतील ठेवींबद्दल सरकारची महत्वाची घोषणा

मुंबई : “राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता ...

पक्षाच्या शिबीर पत्रिकेतून अजित पवारांचं नाव गायब!

मुंबई : शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या २१ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे शिबीर पार पडणार आहे. मात्र, या शिबीराच्या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांच्या नावाचा उल्लेख कुठेही नाही. ...

‘या’ कामगारांसाठी मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

मुंबई : विविध रेल्वे यार्डमध्ये माथाडी बोर्डात नोंदणी असलेले कामगार मालाची चढ-उतार करतात, या कामगारांना पाणी, शेड, शौचालय, सुसज्ज विश्रांतीगृह, वीज आदी सुविधा उपलब्ध करून ...

खारघर दुर्घटना : राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

नवी मुंबई : खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा ...

अभाविपसह विद्यापीठ विकास मंचमुळे मिळाला विद्यार्थ्यांना न्याय

मुक्ताईनगर : अभाविप व विद्यापीठ विकास मंच यांच्या प्रयत्नाने येथील TYBA च्या तब्बल १४ विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे. एका विषयाचा पेपर देऊनही सदर विद्यार्थ्यांना ...

पाचोर्‍यात शिवसेना ठाकरे गटाची सभा : ..तर सभेत घुसेल, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा

जळगाव : माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरणाच्या निमित्ताने येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे पाचोरा येथे येत आहेत. यावेळी पाचोरा येथे त्यांची जाहीर ...