Saysing Padvi
जळगावच्या ३१९ गावांवर पाणीटंचाईचे संकट
जळगाव : जिल्ह्यासाठी संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये टंचाईच्या छायेतील ३१९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांसाठी अडीच कोटींच्या पाणीपुरवठा ...
एमएचटी-सीईटी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, कधी पर्यंत?
MHT CET Exam २०२३ : राज्यभरातील एमएचटी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. बारावीनंतर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व बी. एस्सी. (कृषी) या ...
खारघर दुर्घटना : राज्य सरकारने घेतला मोठा निर्यण
नवी मुंबई : खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा ...
मी तसे म्हणालोच नाही, संजय राऊतांनी उच्च न्यायालयात पलटी मारत यू-टर्न घेतला
नवी दिल्ली : शिवसेनेचे नाव अन् चिन्ह मिळवण्यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाल्याच्या आपल्या विधानावरून खासदार संजय राऊत यांनी पलटी मारत यू-टर्न घेतला आहे. सत्ताधार्यांकडून ...
अजित पवार समर्थक आमदार निघाले मुंबईला!
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय धूमश्चक्रीत आता आणखी एक वळण आले आहे. अजित पवार आता नेमकी काय राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अजित पवार ...
ठाकरे पितापुत्रांना सलग दुसरा झटका, वाचा सविस्तर
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अमेय घोले यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला दुसऱ्यांदा राजकीय धक्का बसला. युवासेना प्रमुख ...
‘या’ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढणार?
नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा ...
जळगावात प्लास्टिक फॅक्टरीमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, मात्र लाखोंचे नुकसान
तरुण भारत लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२३ । जळगाव शहरातील एमआयडीसीतील जी सेक्टर मधील आकाश प्लास्टिक फॅक्टरीमध्ये शॉर्ट सर्कीटमुळे भीषण आग लागली. या ...
श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू, आप्पासाहेबांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध केलं, काय म्हणाले आहेत?
नवी मुंबई : खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये आतापर्यंत 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ...
सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवले, पहायला गेले अन् धक्काच बसला, मोलकरणीवर संशय
जळगाव : घरातील कपाटाच्या तिजोरीत ठेवलेल्या डब्यातून ५ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरी झाल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा ...















