काळजी घ्या! राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, माक्स तर वापराच पण..

तरुण भारत लाईव्ह । २४ मार्च २०२३।  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे रुग्णवाडीचा दर सुमारे तीन टक्के इतका आहे गुणांची संख्या वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली वन वन रुग्णांची संख्या वाढू लागल्या बाबत निवेदन करण्याची सूचना उपसभापती नीलम गोरे यांनी केली होती त्यानुसार आरोग्य मंत्री सावंत म्हणाले की राज्य आतापर्यंत एच वन एन वन बालकांची संख्या ४०५ आहे त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे तर एच थ्री एन टू बाधित रुग्णांची संख्या १९९५ असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे कोरोनाबाधितांची  संख्या एक हजार ३०८  इतकी आहे

मास्क वापरा 
गर्दीची ठिकाणे टाळा 
राज्यात सध्या हंगामी साथीच्या आजाराची लक्षणे ही रुग्णांमध्ये दिसत आहेत त्या पार्श्वभूमीवर मास्क वापरा दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर ठेवा हात सॅनिटायझरने स्वच्छ ठेवा गर्दीचे ठिकाणी टाळा असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले

वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण 
वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर ४ हजारापेक्षा जास्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले आहे. गंभीर, आजारी, वृद्ध, यांना तर आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत लसीकरण केले आहे.