खान्देश
जळगावकरांसाठी लवकरच दिल्ली आणि इंदूर विमान सेवा; अलायन्स एअरची नवी फ्लाइट सुरू, जाणून घ्या तिकीट दर आणि वेळापत्रक…!
जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दिल्ली ते जळगाव हा प्रवास अवघ्या काही तासांत पूर्ण होणार असून अलायन्स एअरने नवी विमान सेवा सुरू करण्याची घोषणा ...
जळगावच्या राजकीय वर्तुळातुन मोठी बातमी: माजी महापौर ललित कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाकडून अखेर जामीन मंजूर…!
जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड समोर आली आहे. ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊस छापेमारी प्रकरणात अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर सर्वोच्च ...
नशिराबाद नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब; समन्वयाच्या अभावामुळे गोंधळ….!
नशिराबाद नगरपरिषदेची सर्वसाधारण मासिक सभा कोरम पूर्ण असूनही तहकूब करण्यात आल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. मात्र या घटनेमागे प्रशासनिक कारणे आणि वेळेअभावी निर्माण ...
जळगाव महापालिकेच्या शाहू हॉस्पिटलची आमदार राजू मामांकडून पाहणी; रुग्णांना होणाऱ्या त्रासावर संताप, अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना
जळगाव महापालिकेच्या शाहू हॉस्पिटलमध्ये रुग्णांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींची दखल घेत आमदार राजू मामा यांनी 23 एप्रिल रोजी अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्ण आणि ...
सप्तशृंगी गडावर खळबळजनक प्रकार! मंदिरातील तब्बल २२ किलो चांदी गायब; ट्रस्टच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण…!
नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी गडावरील मंदिरातून येथून तब्बल २२ किलो चांदी गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे मंदिर ट्रस्टच्या कारभारावर गंभीर ...
जळगाव, भुसावळ परिसरातील प्रवाशांसाठी दिलासा; मुंबई ते रिवा दरम्यान धावणारी विशेष साप्ताहिक गाडी आता कायमस्वरूपी धावणार…!
जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई ते रिवा दरम्यान धावणारी विशेष साप्ताहिक गाडी आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली असून ...
जळगाव जिल्ह्यात केळीच्या दरात झपाट्याने वाढ; महिनाभरात १५०० रुपयांची उसळी, केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा…!
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारल्यानंतर केळीच्या बाजारपेठेत मोठी तेजी दिसून येत असून अवघ्या महिनाभरात दरात तब्बल ...
उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश….!
जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी व वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून त्यांनी जिल्हा ...
आमोद्यातील मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा; नाहीतर २५ एप्रिलला आंदोलन…!
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आमोदा गावात महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना झाल्या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपींना तात्काळ ...
वरणगावात वारंवार खंडित वीजपुरवठ्याने नागरिक संतप्त, तर लोंबकळणाऱ्या वीद्युत वाहीन्यांमूळे नागरीकांच्या जीवाला धोका
वरणगाव, (प्रतिनिधी) : एकीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले असतानाच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. त्यात जगदंबा नगरात विद्युत वाहिन्या ...















