खान्देश
लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी; यावलचा वनरक्षक जाळ्यात, एसीबीची कारवाई….!
यावल तालुक्यात लाचखोरीचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून वनविभागातील एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...
अमरावती लोकसभा संपर्क प्रमुखपदी आमदार किशोर आप्पा पाटील यांची नियुक्ती…!
महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून पक्षाकडून लोकसभा संपर्क प्रमुख ...
धुळ्याच्या देवपूर भागातील दोंदे कॉलनीत गॅस एजन्सीला भीषण आग; मोठी जीवितहानी टळली….!
धुळे शहरातील देवपूर भागातील दोंदे कॉलनीतील भारतगॅस एजन्सीत आज सकाळीभीषण आग लागल्याची घटनाघडली. भर वस्तीमध्ये लागलेल्या आगीमुळे काही काळ परिसरातभीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...
तुटवडा नसताना गॅस एजन्सीचालकांकडून नाहक त्रास, नागरिकांमध्ये प्रचंड रोष कारवाईची मागणी
जळगाव : शहरातील गॅस वितरण व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे चित्र समोर आले आहे. मोहित गॅस एजन्सीच्या कामकाजाबाबत वाढत्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी ...
अमळनेर नगरपालिकेची सभा रखडल्याने अनेक प्रश्न प्रलंबित, नागरिकांसह नगरसेवकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर नगरपालिकेची मार्च महिन्यात होणारी नियमित सर्वसाधारण सभा अद्याप झालेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक प्रश्न आणि कामे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ...
शिंदखेडा तालुक्यात मार्च महिन्यातच पाणी टंचाईचं संकट; महिलांची पाण्यासाठी वणवण, गोधन वाचवायचं कसं ? शेतकरी चिंतेत….!
मार्च महिन्यातच उष्णतेच्या तीव्र लाटेने अंगाची लाही लाही होत असतांना उन्हाच्या झळांसोबतच शिंदखेडा तालुक्यातील डाबली व धांदरणे येथील विहिरीचा जलसाठा कमी झाला आहे. परिसरातील ...
अचानक झालेल्या अवकाळी पावसाचा फुल बागांना फटका, फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
जळगाव : सकाळी कडकडीत उन्हाचा कहर असताना दुपारी ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जळगाव शहरासह अनेक भागात अचानक हजेरी लावली. या ...
फैजपूरमध्ये विराट हिंदू संमेलनास जनसागर उसळला, सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आता तरी हिंदूंनी कटिबद्ध होत जागे व्हावे, गौतम खट्टर यांचे प्रतिपादन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी महोत्सव निमित्त सकल हिंदू समाजात एकता, सामाजिक बंधूता दृढ व्हावी तसेच हिंदू समाजातील जात, भाषा, आणि पंथ यांचा भेदभाव विसरुन ...















