खान्देश
पाचोऱ्यात उष्माघाताचा बळी! 32 वर्षीय फळ विक्रेत्याचा मृत्यू, परिसरात हळहळ…!
राज्यातील वाढत्या तापमानाने आता जीवघेणे रूप धारण केले असून जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा हि दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच पाचोरा शहरात उष्माघातामुळे एका तरुण फळ ...
प्रतिबंधात्मक मोहिम राबवत भुसावळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 177 वाहतूक केसेस, अवैध धंद्यांवर कारवाई करत 1.31 लाख दंड वसुल…!
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ उपविभागात पोलीस प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक मोहिमा राबवत धडाकेबाज कारवाई केली आहे. 28 एप्रिल रोजी भुसावळ शहर, तालुका, नशिराबाद आणि बाजारपेठ पोलीस ...
दहिवदमध्ये तीन दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा विहिरीत मृतदेह सापडला; गावात शोककळा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…!
जळगाव जिल्ह्यातील दहिवद येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. मृत ...
जळगाव येथून ‘निओ प्रो भारत सिंडिकेट’चा शुभारंभ; संशोधनातून सामाजिक नवनिर्माणाचा युवा निर्धार
उत्तर महाराष्ट्राची शैक्षणिक नगरी असलेल्या जळगाव शहरात सामाजिक आणि वैचारिक परिवर्तनाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. येथील आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित एका विशेष ...
धुळ्यातील प्रसिद्ध रिलस्टार शिवम यादव याने तापी नदीत उडी घेऊन केली आत्महत्या, धुळ्याच्या एकता नगरात हळहळ…!
धुळे शहरातील एकता नगर परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय प्रसिद्ध रिलस्टार शिवम यादव या तरुणाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली ...
बाष्पीभवनामुळे हतनूर धरणाच्या पाणीपातळीत 3 टक्क्यांनी घट; पाणी कपात होणार ?
जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा गंभीर परिणाम आता जलसाठ्यावरही दिसून येत आहे. तीव्र उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्याने सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाची पाणीपातळी ...
वरणगावात वीज प्रश्नावर नगराध्यक्षांचा अल्टिमेटम; स्वतंत्र उपकेंद्राची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात वाढत्या वीज समस्येमुळे परिस्थिती गंभीर बनली असून नागरिकांचा तीव्र संताप उफाळून आला आहे. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, ...















