खान्देश
प्रशासनाच्या पदराखालील पंटरांकडूनच अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांना जीपीएस, शासनाच्या नियमांची जिल्हा प्रशासनाकडूनच ऐशीतैशी
जिल्ह्यात एकिकडे शासनाच्या वाळू निर्गती धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ई-ऑक्शन निविदा प्रक्रिया राबविली गेली. परंतु या प्रक्रियेचा निषेध म्हणून एकाही वाळू ठेकेदाराने निविदा दाखल केली नाही. ...
Jalgaon News : खडसेंनी कोथळी ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकून दाखवावी, मंत्री गिरीश महाजन यांचे खुले आव्हान
Jalgaon News : मंत्री कोण? पालकमंत्री कोण? आम्ही कोणत्या खात्यावर राहायचे हे आम्ही आमचे बघून घेऊ. खडसेंनी आपल्या कोथळी गावातील किमान आपली ग्रामपंचायत, एखादी ...
Bhusawal News : लग्न कार्याला निघाले अन् इकडे घराला आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक
भुसावळ : लग्न कार्याला गेलेल्या वऱ्हाडीच्या घरात अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. भुसावळ शहरातील काझी प्लॉट भागात गुरुवारी (१५ मे) रोजी सकाळी ही घटना घडली. ...
आदर्श विवाह : मुलगी बघायला आले अन् लग्न करून गेले…!
धरणगाव : लग्नातील मानपान, डामडौल, अकारण होणारा दिखाऊ खर्च या साऱ्यांमुळे सर्वसामान्य माणसाला लग्नकार्य म्हणजे जणू एक अग्निदिव्यच होऊन बसले आहे. वधू पित्याला लग्नकार्य ...
रावेरला दानापुर-पुणे आणि झेलम एक्सप्रेस थांबवा, प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
रावेर : रावेर हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून तालुक्याचे मुख्यालय आहे. केळीच्या उत्पादनात देशात अग्रस्थानी असलेल्या या तालुक्यातून दररोज ...
जळगावात तिरंगा यात्रा उत्साहात; देश भक्तीपर घोषणांनी शहर दणाणले !
जळगाव : मिशन सिदूंर यशस्वी झाल्याबद्दल संपूर्ण देशात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरातून देखिल याच माध्यमातून तिरंगा यात्रा काढण्यात आली. या ...
गोव्यात शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने वाहन फेरी; हजारो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग !
फोंडा (गोवा) : उद्या शनिवार (१७ मे) पासून गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या जनजागृतीसाठी आज शुक्रवारी (१६ मे) ऐतिहासिक आणि भव्य वाहनफेरी काढण्यात ...
अवघ्या दोन दिवसांवर होतं लग्न, मेहंदीच्या कार्यक्रमातही नाचली; पहाटे अचानक तरुणीने संपवलं आयुष्य
जळगाव : मेहंदीच्या दिवशीच एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ मे रोजी पहाटे ३:४० वाजता अमळनेर शहरातील सानेनगर परिसरात घडली. दीपाली ...
जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ १३ गावांसाठी १५ टँकर, तापमानामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यात दर आठवड्याला सरासरी साडेतीन टक्के घट
जानेवारी अखेरपासूनच जिल्ह्यात या वर्षी तापमान ३४ ते ३६ अंशांदरम्यान राहिले. १८ एप्रिल दरम्यान जिल्ह्याच्या सर्व प्रकल्पांत सरासरी ४१.२४ टक्के उपयुक्त जलसाठा होता. शिवाय ...