खान्देश

खुशखबर! दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटली ; गिरणा, वाघूर ओव्हरफ्लो

जळगाव : जिल्ह्यासाठी यंदा पावसाळा सुखद ठरला आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे जलस्रोत असलेले गिरणा आणि वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ...

Gold Price Today : सोन्यात पुन्हा घसरण, जाणून घ्या दर

Gold Price Today : आज बुधवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात एमसीएक्सवर सोने ०.२३ टक्क्यांनी घसरून १,०९,९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले, ...

Pachora News : मुसळधार पावसाचा दहा गावांना फटका, नुकसानीची प्राथमिक आकडेवारी समोर

पाचोरा, प्रतिनिधी : तालुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरे, वानेगाव, वाडी-शेवाळे यासह परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला. डोंगर माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे ...

मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस ; शेती, गुरांसह घरांचे मोठे नुकसान

मुक्ताईनगर : तालुक्यातील कुऱ्हा, काकोडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने शेती, गुरे व घरांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तर काकोडा येथील युवक पावसाच्या पाण्यामुळे ...

पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरांचे, शेती व गुराढोरांचे नुकसान

पाचोरा : तालुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरे, वानेगाव, वाडी-शेवाळे यासह परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला. डोंगर माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या ...

Jamner News : मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी

जामनेर : तालुक्यातील नेरी चिंचखेडा यासह विविध गावांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ...

शहादा येथे घरफोडी; ९४ हजार रुपयांचे दागिने लंपास

शहादा : येथील नेताजी हायस्कूलजवळ असलेल्या मनीषानगरमध्ये एका शिक्षकाच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी ९४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग, सुनसगावसह नशिराबादचा संपर्क तुटला

भुसावळ : वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने तेच पाणी वाघूर नदीवर सुनसगाव-नशिराबाद दरम्यान पोहोचले. तेव्हा पुलावरून पाणी जात आहे. परिणामी या गावांचा ...

अतिवृष्टीग्रस्त भागात मदतीसाठी यंत्रणा सज्ज; पालकमंत्र्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर, मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यांमध्ये १५ आणि १६ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे नुकसान झाले ...

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, २५वर्षीय तरुण वाहून गेला!

जळगाव : जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी, नदी-नाल्यांची पातळी झपाट्याने वाढली असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली ...