खान्देश
रावेर आगाराला मिळाल्या 5 नवीन बस, लांब पल्ल्याचा प्रवासा होणार सुखद
तभा वृत्तसेवा रावेर: आमदार अमोल जावळे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे रावेर एस.टी. आगाराला राज्य परिवहन मंडळाकडून पाच नवीन एसटी बस प्राप्त झाल्या असून, याबसचा लोकार्पण सोहळा ...
Leopard attack : दहिगाव शिवारात बिबट्याचा हैदोस, शेळी, कुत्र्याचा बिबट्याकडून फडशा
Leopard attack : गेल्या महिन्यात यावल तालुक्यातील पाडळसा शेतशिवारात त्याचप्रमाणे डोंगर कठोरा भागातील मोहाडी शेतशिवारात बिबट्याची मादी तिच्या बछड्यांसह आढळून आली आहे. शिवाय तेथून ...
पाचोऱ्यात ‘डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम उद्याना’चे उद्घाटन
विजय बाविस्करपाचोरा : येथील बाहेरपुरा भागात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यानचे उदघाटन खासदार स्मिता वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खासदाराकडे ...
कौतुकास्पद! आई-वडिलांच्या लग्न वाढदिवसानिमित्त पुस्तक तुला, ८ अभ्यासिकांना वितरित केली पुस्तके
जळगाव : पाचोरा तालुक्यातील शेतकरी दांपत्य अरुण मोतीराम पाटील व पत्नी सरुबाई पाटील यांच्या लग्नाला नुकतेच ५३ वर्ष पूर्ण झाले. या पार्शभूमीवर मुले वाल्मिक ...
परीक्षेच्या शिबिरासाठी निघाली, पण रस्त्यातच काळाने गाठलं; सातवीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत
जळगाव : राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या शिबिरासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या अॅपेरिक्षाचा मालवाहू रिक्षाची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, ...
Jalgaon News : सर्वसामान्य जनतेचा विश्वास हेच कामाचे खरे प्रमाणपत्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील
जिल्हा नियोजन समिती योजनांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव, Jalgaon News : ‘कागदावर सही होणं हे केवळ तंत्र आहे, परंतु ती सही एखाद्याच्या जीवनात परिवर्तन ...
Jalgaon News : दोन मध्यम प्रकल्पांची मृतसाठ्याकडे वाटचाल! ‘गिरणा’ तून आता मिळणार फक्त बिगरसिंचनाचेच आवर्तन
Jalgaon News : जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांची मृतसाठ्याकडे वाटचाल सुरू असून, सद्यः स्थितीत बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील मोठे हतूनर प्रकल्पात ४३.५३, गिरणा ...
खिरवड येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मोहीम उत्साहात
तभा वृत्तसेवा रावेर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील खिरवड येथील सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यासाठी विशेष मोहीम ...
Soygaon News : गावातल्या समस्येचं उत्तर गावात शोधा म्हणजे गाव समृद्ध होईल – विलासअण्णा दहीभाते
सोयगाव : पूर्वी आपली गावे समृद्ध होती.कारण गावात परस्परावलंबित्व होते आणि त्यामुळे गाव स्वावलंबी होते. आज परस्परावलंबित्व कमी होत असल्यामुळे गाव स्वावलंबी व आत्मनिर्भर ...