महाराष्ट्र

Assembly Election 2024 । एकनाथ शिंदेंचा धमाका, असं पहिल्यांदाचं घडलं…

Assembly Election 2024 । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. त्यामुळे ज्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती त्यांची ऐनवेळी ...

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसमध्ये धुसफूस ! दिलीप मानेचा प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप

By team

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, दिलीप माने यांना काँग्रेसकडून अखेरपर्यंत उमेदवारी अर्ज दिला गेला ...

Assembly Election 2024 : मनोज जरांगे पाटलांचा शिलेदार उतरला निवडणूक रिंगणात

By team

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी ...

Shrinivas Vanga । तिकीट कापल्याने नाराज, 14 तासांपासून गायब; पोलिसांकडून शोध सुरु

Shrinivas Vanga । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अखेरचे काही तास उरले आहेत. त्यातच पालघर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा ...

Assembly Election 2024 । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केले आणखी पाच उमेदवार

Assembly Election 2024 । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अखेरचे काही तास उरले आहेत.  अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडू आणखी पाच उमेदवारांची ...

.. म्हणून मला निवडणूक लढवायची नाहीय; ठाकरे गटाच्या उमेदवाराने केलं तिकीट परत, कोण आहे? वाचा

मुंबई । विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून टप्याटप्प्याने उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. यात काही ठिकाणी पक्षाकडून उमेदवारी न राजीनाट्यही पाहायला मिळालं. परंतु ...

Assembly Election 2024 । शेवटच्या दिवशी भाजपने जाहीर केले दोन उमेदवार

Assembly Election 2024 । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अखेरचे काही तास उरले आहे. मात्र असे असतानाही महाविकास आघाडी आणि महायुती यांनी ...

Video : वैभवशाली भारत घडविण्यात‌ ‘तरुण भारत‌’चे योगदान : ना. अश्विनी वैष्णव

By team

पुणे : समृद्ध भारत घडविण्यात ‌‘तरुण भारत‌’चे लक्षणीय योगदान आहे, समाजासाठी जे काही करता येईल त्या दिशेने ‌‘तरुण भारत‌’ची वाटचाल सुरू आहे, असे विचार ...

विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्राचा वाटा मोठा : एस.जयशंकर

By team

मुंबई : जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच जागतिक नेत्यांचाही भारताविषयीचा विश्वास वाढल्यामुळे भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा सिद्ध झाली असून, जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत, पापेक्षा अन्य ...