महाराष्ट्र
Girish Mahajan : दरडग्रस्त यादीत इर्शाळवाडी नव्हतं; अचानक हे संकट कोसळलं!
जळगाव : इर्शाळवाडी दरड दु्र्घटनेत आतापर्यंत 22 ते 24 जणांचे मृतदेह सापडले आहेत, मात्र एक ते दोन दिवसांत मृतांचा नेमका आकडा समोर येईल, सलग ...
यवतमाळ : पुरात ४५ जण अडकले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल
तरुण भारत लाईव्ह । यवतमाळ : जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पैनगंगा व पूस नदीच्या संगमावरील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत. ...
Eknath Shinde Meets Narendra Modi: कुटुंबाची इच्छा होती; भेटीत नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली : कुटुंबाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची इच्छा होती. यावेळी राज्यात सुरू असलेले प्रकल्प, धारावी प्रकल्प, राज्यातील पावसाची परिस्थिती याबाबत मोदींनी ...
इर्शाळवाडी! मृतांचा आकडा २२ वर, ११० नागरिकांची ओळख पटली
मुंबई : इर्शाळवाडीचा दुसरा दिवसही विषण्ण मनस्थितीत उगवला. ४० तासांच्या शोधकार्यानंतर काल सायंकाळपर्यंत सहा मृतदेह बचावपथकाच्या हाती लागले असून, मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. ...
‘ही दोस्ती तुटायची नाय’, अजितदादा-फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकाची चर्चा
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज (22 जुलै) एकाच दिवशी वाढदिवस आहे. राज्यातील दोन वजनदार नेत्यांना नागपुरमधून वाढदिवस आणि मित्रत्वाच्या ...
अजित पवार मुख्यमंत्री होणार… राष्ट्रवादीच्या आमदारचे सुचक ट्विट व्हायरल
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत समर्थक नेते आणि आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार ...
मी चढण चढायला सुरुवात केली, एका स्टेजला जाऊन मलाही; मुख्यमंत्र्यांनी थरारक अनुभव सर्वांसमोर मांडला
मुंबई : रायगडच्या इर्शाळवाडी दुर्घटनेत आत्तापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ...
मोठी बातमी! हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री शिंदे पुन्हा…
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री पुन्हा दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. ते दिल्लीला जावून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून ...
गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दिक युद्ध, वाचा नेमकं काय घडलं?
मुंबई: राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. विधानसभेत आज राज्यातील विमानतळाबाबत ...
बळीराजा संकटात! ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचं अतोनात नुकसान
मुंबई : राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. परिणामी सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक पाण्याखाली गेली असून, बळीराज संकटात आला आहे. काही शेतकऱ्यांनी ...














