महाराष्ट्र
ठरलं! राज्यभरात ३० मार्चपासून ‘सावरकर’ गौरव यात्रा
Savarkar : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे राज्यभरात ३० मार्च ते ६ एप्रिल याकाळात ...
अॅड. गुणरत्न सदावर्तेना मोठा धक्का! वकिलीची सनद रद्द!
तरुण भारत लाईव्ह । मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना राज्य बार काऊन्सिल आणि ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या माध्यमातून जोरदार धक्का बसला आहे. ...
राज्यात बदल सहजासहजी होणार नाही – जयंत पाटील
जळगाव : आपल्याला बदल करावयाचा आहे पण तो सहजासहजी होणार नाही. सरकारच्या चुकीच्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवाल तरच चांगला निकाल मिळू शकतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी ...
राहुल गांधी यापुढे सावरकरांवर बोलणार नाहीत!
तरुण भारत लाईव्ह । मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वारंवार केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलेले होते. मात्र आता शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे राहुल ...
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना न्यायालयाचे समन्स
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांना ज्या आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यावर ...
मोठी बातमी : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन, रात्रीच एकाला ठोकल्या बेड्या
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकीचा फोन नागपूर पोलिसांना आला होता. यानंतर नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने रात्री ...
वीर सावरकरांच्या नातवाची उद्धव ठाकरेंकडे मोठी मागणी; म्हणाले…
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी दुरुपयोग होत आहे ते दुर्दैवी आहे. जर सावरकरांचा विरोध केला तर भाजपाचा विरोध होईल असा गैरसमज राहुल ...
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी शासनाची भन्नाट योजना, काय आहे?
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या अधिक असल्याने त्यांना संघटित करून शेतकऱ्यांचे गट व कंपन्या स्थापन करणे, गट ...
उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर नाना पटोलेंचे खडेबोल, म्हणाले ‘सत्ता गेली तरी बेहत्तर..’
मुंबई : उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना निशाणा केल्यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खडेबोल ...