महाराष्ट्र
शिवसेना का फुटली? बावनकुळेंनी केला मोठा गौप्यस्फोट
मुंबई : वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड पुकारले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेना का फुटली? यावर बरेच दावे-प्रतिदावे केले जातात. ...
अजित पवारांनी काढली संजय राऊतांची इज्जत! वाचा काय म्हणाले
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत संजय राऊत यांच्याकडून अप्रत्यक्षपणे एकमेकांवर टीका टीप्पणी केली जात ...
उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारी बातमी! ठाकरे गटाचा आणखी एक आमदार नॅाट रिचेबल
मुंबई । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. दरम्यान शिवसेनेतील बंडखोरीनंतर आज ठाकरे गटाचे राज्यव्यापी ...
पाऊस लांबणीवर; असा आहे हवामान विभागाचा नवा अंदाज
पुणे : मान्सून पुन्हा एकदा लांबल्यामुळे नागरिकांची निराशा झाली असून बळीराजाची चिंतेतही वाढ झाली आहे. राज्यातही अनेक भागात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. कोकण ...
गडकरींना या कारणामुळे घर बसल्या मिळतात महिन्याला अडीच ते तीन लाख
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व आहे. ते त्यांच्या नवनवीन प्रयोग, कार्यशैली व व्हिजनमुळे ओळखले जातात. काल नागपूर येथे बोलताना नितीन ...
असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती परवान्याची!
जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं 23 मे 2023 रोजी जारी ...
तर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते…असा आहे १९९६ मधील किस्सा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात सातत्याने होत असते. आताही विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून ...
वर्ल्ड बेस्ट स्कूलच्या टॉप १० मध्ये महाराष्ट्रातील ३ शाळा
मुंबई : वर्ल्ड बेस्ट स्कूल अवॉर्डचे आयोजन युकेमध्ये दरवर्षी करण्यात येते. यात जगातील सर्वोकृष्ट शाळांची निवड करण्यात येते. समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे योगदान आणि जगभरातील ...
सरकारी कर्मचार्यांसाठी मोदी सरकारनं केली मोठी घोषणा
नवी दिल्ली : सरकारी कर्मचारी ७ वा वेतन आयोग व डीएच्या वाढीची वाट पाहत असतांना मोदी सरकारने आज केेंद्रीय सरकारी कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा केली ...
शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा व्हावा यासाठी सरकार राबविणार हे धोरण ; काय आहे पहा..
मुंबई : राज्यातील वीजेची वाढती मागणी आणि शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा करता यावा, यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे धोरण तयार केले. संबंधित ...















