महाराष्ट्र
बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा
मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकणातील बहुतांश किनारपट्टीवरील भागांना लाटांचा मोठा तडाखा बसला आहे. गुहागरमध्ये बाग परिसरात कासवांचं संवर्धन केलं जात. ही जागा लाटांच्या तडाख्यानं ...
एकनाथ शिंदेंच्या दोन जाहिरातींबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, थोडे मतभेद झाले, पण…
मुंबई : शिवेसेनेतील शिंदे गटाच्या वर्तमानपत्रातील आलेल्या जाहिरातीवर राजकीय वादळ उठले आहे. यावर आरोप-प्रत्यारोप, खुलासे होत आहेत. शिवसेनेच्या या जाहिरातीमुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे ...
पोलीस भरतीमधील बोगसगिरी उघडकीस; चौघांना अटक
अलिबाग : पोलीस भरती प्रक्रियेत चार उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्या धक्कादायक बाब समोर आली आहे. या चारही उमेदवारांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करून त्यांना ...
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनुसूचित जमातीच्या एकूण १० विद्यार्थ्यांना परदेशात एम.बी.ए., वैद्यकीय शिक्षण, बी.टेक (इंजिनिअरींग ), कृषी, विज्ञान व ...
शेतकरी, कंत्राटी ग्रामसेवकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचार्यांना आता १६ ...
पाऊस कधी बरसणार? असा आहे हवामान खात्याचा नवा अंदाज
पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी वळवाने हजेरी लावली असली, तरी अनेक ठिकाणी पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्र ८ जूनला सुरू झाले असून शेतकरी मिरगाचा ...
नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार?
मुंबई : राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही भाकरी फिरणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलानंतर आता लवकरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची माहिती ...
रौद्र रुप; समुद्रात ३ ते ५ मीटर उंचीच्या लाटा!
मुंबई : अरबी समुद्रावर घोंगावणार्या बिपरजॉय या चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं असून, आता चे मुंबई- महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे सरकताना दिसत आहे. असं असलं ...
आमदार हसन मुश्रीफ यांनी औरंगजेबचे उदात्तीकरण करणार्यांना फटकारले, म्हणाले…
कोल्हापूर : राज्यात छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, कोल्हापूर येथे औरंगजेबचे उदात्तीकरण केले जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून कोल्हापूर येथे जातीय तणाव निर्माण झाला ...














