महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! तब्बल 59 अल्पवयीन मुलांची होणार होती तस्करी, त्यापूर्वीच भुसावळ…

भुसावळ : बिहार राज्यातील 59 अल्पवयीन मुलांची  तस्करी होत असताना रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग यंत्रणेने कारवाई करीत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. भुसावळसह ...

१० वीचा निकाल ‘या’ तारखेला लागणार? कुठे पाहाल निकाल; जाणून घ्या सविस्तर

तरुण भारत लाईव्ह न्युज : इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ...

तुम्ही ‘या’ समाजातील आहात? आता मिळणार शासकीय लाभ

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास ...

तू चाल पुढं.., येथे नापास विद्यार्थ्यांसाठी फेल्युअर पार्टीचं केलं आयोजन

failed student : भरपूर परिश्रम घेतल्यानंतर देखील अनेकांना अपयशाला सामोरं जावं लागतं. त्यातून अनेक जण पुन्हा अथक परिश्रम घेत यशस्वी होतात तर काही खचून ...

आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये, मंत्रिमंडळाची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. आता ...

१ रुपयांत पीकविमा; शेतकर्‍यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे EKNATH- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय घेतला ...

अजित पवारांकडून नव्या संसद भवनाचं तोंडभरून कौतुक; वाचा काय म्हणाले…

पुणे : नवीन संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना निमंत्रित न केल्याबद्दल विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत आहे. राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनीही ...

हनुमान मंदिरावर वीज कोसळली; नवरदेव बचावला

चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात आज मंगळवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी लालपेठ परिसरातील हनुमान मंदीरावर ...

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (४७) यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या २-३ दिवसापासून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात ...

शासन आपल्या दारी : कृषिपंपासाठी प्रधानमंत्री कुसुम-ब योजना

तरुण भारत लाईव्ह न्यूज : राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे ...