महाराष्ट्र

राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या ...

मुंबई-पुणे विद्यापीठाला लाभणार नवे कुलगुरू

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ 10 सप्टेंबर 2022 रोजी संपले होता. त्यामुळे तेव्हापासून हे ...

तुम्हीही मुलांकडे मोबाईल देताय? आधी ‘ही’ बातमी वाचा

Mobile explosion : अलीकडच्या काळात लहान मुलींना लागलेले मोबाईलचे व्यसन चिंता वाढवणारे आहे. कारण मोबाईलचा अतिवापर मुलांच्या आरोग्यास तर हानीकारक आहेच. याशिवाय मोबाईलचे स्फोट ...

पुण्यात कोणीही लढु द्या, जिंकणार भाजपाच, पुणे भाजपचा बालेकिल्ला आहे, कुणी केला दावा?

मुंबई : पुण्यात कोणीही लढु द्या, जिंकणार भाजपाच. पुणे भाजपचा बालेकिल्ला आहे. असा दावा मंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे. विनायक राऊतांनी शिंदेंसोबतचे आमदार संपर्कात ...

महनीय व्यक्तींचा अनादर? महाराष्ट्र सदनाने केला खुलासा

तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील नवीन महाराष्ट्र सदनात समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या ...

शिवप्रेमीनं शिवरायांसाठी उभारलं किल्ल्याचं घर

मालेगाव : येथील एका शिवप्रेमीने चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी व त्यांचे विचार भावी पिढीला समजण्यासाठी किल्ल्याचं घर बनवलं आहे. आता ...

राज्यासाठी पुढचे ४८ तास धोक्याचे, असा आहे हवामान खात्याचा इशारा

मुंबई : काही जिल्ह्यांमध्ये कडक उन्हामुळे नागरिकांचे हाल झाले आहे. आता महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याने ...

‘मातोश्री २’ वरुन उध्दव ठाकरेंना भाजपाचा जबरदस्त टोला

मुंबई : नव्या संसद भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. संसदेची जुनी इमारत असतांना नवीन का बांधली? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित ...

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे ...

भारत @२०४७ संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध

नवी दिल्ली : विकसित भारत @२०४७ ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध आहे. तसेच राज्य सरकारने आपली दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय व्हिजनशी जोडले असून, ...