महाराष्ट्र

इर्शाळवाडी दुर्घटना! गिरीश महाजनांची घटनास्थळावरुन धक्कादायक माहिती, काय म्हणाले?

मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे संपूर्ण गाव जमीनदोस्त झालं आहे.या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला ...

आज कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट; पुढचे २४ तास अस्मानी संकट

मुंबई : राज्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सर्व नद्या-नाले ओसांडून वाहत असून यामुळे गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. अशात ...

इर्शाळवाडी दुर्घटना! अजितोत्सव होणार नाही, उपमुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन

मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी ...

इर्शाळवाडी दुर्घटना : कष्टाने उभं केलेल्या घरावर दरड कोसळली अन् सर्व नष्ट झालं

मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी ...

इर्शाळवाडी दुर्घटना : फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : रायगड जिल्ह्यात इर्शाळगड येथे असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण ...

आपत्कालीन इशारा : भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आलेल्या ‘त्या’ मॅसेजमुळे नागरिक गोंधळले

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : भारताच्या दूरसंचार विभागाकडून नागरिकांना आलेल्या एका मेसेजने सर्वत्र खळबळ निर्माण झाली. स्मार्टफोन्सवर आलेल्या या संदेशामुळे विविध भागांतील नागरिकांना ...

मोठी बातमी! तलाठी भरतीप्रक्रियेला मुदतवाढ, कधीपर्यंत?

मुंबई : राज्य शासनाकडून तलाठी पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असून अनेक इच्छुक उमेदवारांना सर्व्हरमुळे अडथळा होत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला ...

मोठी बातमी! ठाकरे पिता-पुत्र थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी ठाकरे पितापुत्रांनी भेट घेतली. आज विधिमंडळाच्या ...

फडणवीसांनी केली आझमींना विनंती, काय घडलं अधिवेशनात?

मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात गोंधळ झाला. अबू ...

Sharad Pawar : भेटीगाठींमागचे खरे कारण आले समोर…

MAHARASHTRA POLITICS : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान अजित ...