महाराष्ट्र
धक्कादायक : राज्यातून पाच हजार मुली/महिला झाल्या बेपत्ता
मुंबई : राज्यात जानेवारी २०२३ ते मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात ५ हजार ६१० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्रात दररोज ...
अधिवेशन गाजतंय, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
मुंबई : विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असून, आज तिसरा दिवस आहे. विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजतं आहे. अशात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी ...
महाराष्ट्रभरात पावसाचा धुमाकूळ; कुठे-कशी आहे स्थिती?
मुंबई : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यभरात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. विदर्भ आणि ...
गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी स्वीकारली तीन लाखांची लाच : भुसावळ बाजारपेठ निरीक्षकासह खाजगी पंटर जाळ्यात
भुसावळ : एका गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी सुरूवातीला पाच लाखांची लाच मागत तीन लाखांवर तडजोड करणार्या खाजगी पंटरासह भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकांना धुळे एसीबीने ...
मुंबईत ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय अधिवेशन
तरुण भारत लाईव्ह । मुंबई : सहकार भारतीमध्ये देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक स्थायिक आहेत. 6 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबईत ...
किरीट सोमय्या प्रकरण : गृहमंत्री फडणवीसांचं सभागृहात उत्तर, काय म्हणाले…
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ माजली असून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात ...
मुदत संपली! आता कारवाईला सामोरं जावं लागणार?
मुंबई : विधीमंडळाच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील नोटिशीला उत्तर देण्याची मुदत आज संपली आहे. पण अद्याप उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी या नोटिशीला उत्तर दिलेलं नाही, त्यामुळं त्यांना ...
मंत्र्यांनंतर शरद पवार आमदारांना भेटले, राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या मनात काय आहे?
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या इतर आमदारांनी सलग दुस-या दिवशी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण सेंटर येथे ...
बूट हातात घेऊन देवेंद्र फडणवीस अनवाणी चालले; वाचा काय घडले…
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिला दिवस सत्ताधारी-विरोधकांच्या सत्तासंघर्षामुळे गाजला. मात्र अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीची चर्चाही ...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आघाडीत धुसफूस; वाचा काय घडले…
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीत धुसफूस पहायला मिळाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी अर्थात ...















