महाराष्ट्र

शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाला न्याय मिळवून देतील, कुणी व्यक्त केला विश्वास?

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. शिंदे-फडणवीस सरकार कायदेशीर मार्गाने मराठा समाजाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष ...

खारघर दुर्घटना : अजित पवार यांची धक्कादायक माहिती

पुणे : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत किती लोक दगावले याचा अजूनही सस्पेन्स कायम आहेत. सरकारी आकड्यानुसार या दुर्घटनेत ...

शरद पवारांच्या सांगण्यावरूनच संजय राऊत अजितदादांचा गेम करणार? खासदाराचा दावा

मुंबई : विरोधीपक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजपात प्रवेश करतील अशा चर्चेचं वादळ दोन-तीन दिवसांपुर्वीच उठलं होतं. यावर सविस्तर पत्रकार परिषद ...

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून मंत्री मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल; दिले ‘या’ कार्यक्रम समिती अध्यक्षपद

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ...

बेस्टची वीज महागली, दरवाढ अशी

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानंतर राज्यातील वीज कंपन्यांनी एप्रिल महिन्यापासून वीज दर वाढले आहेत. राज्य वीज नियामक आयोगाने तीन वर्षांसाठी वीज ...

संजय राऊत आज राज ठाकरेंना म्हणाले भाजपाचा पोपट, कारण…

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ श्री सेवकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ...

मराठा आरक्षण याचिका फेटाळल्यानंतर सरकारची तातडीची बैठक!

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम ...

अजित पवार म्हणाले, कोण संजय राऊत?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तुम्ही बोलल्यानंतरही ...

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना काय आहे? जाणून घ्या सविस्तर

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : अनुसूचित जमाती प्रवर्गातील आदिवासी शेतकरी बांधवांचे शेतीतील उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा ...

पतपेढ्यांतील ठेवींबद्दल सरकारची महत्वाची घोषणा

मुंबई : “राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता ...