महाराष्ट्र
Accident : सहलीला निघालेली पुण्याची बस ताम्हिणी घाटात उलटली, ५५ जण जखमी, दोघांचा मृत्यू
Accident: रायगडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ५७ प्रवाशांना घेऊन सहलीला निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला ...
मोठी बातमी ! Rashmi Shukla: रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक होणार?
Rashmi Shukla: केंद्रीय सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुख रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड करण्यासाठी ग्रीन सिग्नल ...
देवेंद्र फडणवीसांना एक फोन अन् ५८ भाविकांची झाली सुटका
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एका फोनवर नेपाळ मध्ये अडकलेल्या ५८ मुंबईतील नागरीकांना सुखरुप परत आणले आहे. पनवेल तालुक्यातील कामोठे येथील हे ...
Chitra Wagh : सुप्रिया सुळेंना टोला, वाचा काय म्हणाल्याय ?
मुंबई : देवेंद्रजींच्या राजकीय करिअरची उठाठेव करण्यापेक्षा आपल्याला बारामतीकर पुन्हा दिल्लीत पाठवतात की नाही याची जास्त चिंता तुम्हाला असायला हवी. मतदारसंघातल्या जनतेची चिंता वाहिली ...
अखिल विश्व गायत्री परिवारच्या राष्ट्रीय जनजागरण यात्रेचे बोदवडला स्वागत
नाना पाटील / बोदवड बोदवड : मुंबई येथे गायत्री परिवार द्वारा २१ ते २५फेब्रुवारी २०२४ दरम्यान अश्वमेध महायज्ञ होत असुन त्याची जनजागृती म्हणून शेगाव ...
सायकलवर निघाले बहिण-भाऊ, रस्त्यात नको ते घडलं… संतप्त जमावाने पेटवला ट्रक
नागपूर : भरधाव टिप्परने सायकलवरून जाणाऱ्या बहीण भावास चिरडले. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिडगाव चौकात सकाळी ९.५० वाजता घडली. यानंतर परिसरातील ...
Ajit Pawar : पैसे काबाडकष्ट केलेले की सिंचन घोटाळ्यातले? गाड्या गिफ्ट देण्यावर दमानियांनी उपस्थित केला प्रश्न
Ajit Pawar : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवारांचा गट सत्तेत सामिल झाल्यानंतर त्यांच्या गटाची ताकद राज्यात वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पक्ष संघटना ...
राज्यात होणार देशातील पहिला ‘हा’ महोत्सव
मुंबई : मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मधमाशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव- २०२४’ महाराष्ट्रात आयोजित ...
Devendra Fadnavis : ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप तीन महिन्यांत सादर करा!
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ...
राहुल गांधींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; वाचा काय म्हणालेय ?
नागपुर : “देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राजे-महाराजे नव्हते.” असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काँग्रेस पक्षाचा आज 139 ...















