महाराष्ट्र

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्याचे जागतिक बँकेला साकडे

मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करत असतांनाही शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे, निसर्गाचा लहरीपणा! ...

शिंदे गटाच्या या आमदाराने तुळजाभवानी देवीला अर्पण केलं ७५ तोळं सोनं

मुंबई : शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक आपल्या कुटुंबीयांसबत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी तब्बल ३७ लाख ५० हजार किंमतीचे ७५ तोळे सोन्याचे ...

गुलाबराव पाटलांचा खडसे आणि महाजनांना मोलाचा सल्ला!

नंदुरबार : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि भाजपनेते गिरीश महाजन यांच्यातील वाद वैयक्तिक पातळीवर गेले आहेत. त्यामुळे दोघा नेत्यांनी संयम ...

गायरानातील एका अतिक्रमणामुळे राज्यातील अतिक्रमणावर हतोडा; वाचा काय आहे इनसाईड स्टोरी

जळगाव : गायरान जमिनींवरील अतिक्रमणांच्या मुद्द्यावरुन राज्यभरात मोठे वादळ निर्माण झाले आहे. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर राज्य शासनानेही अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र हा ...

विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री विक्रम गोखले यांचे ...

महत्त्वाची बातमी : बँका १३ दिवस राहणार बंद

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तुमची बँकेची कुठली महत्त्वाची कामे असतील तर लवकर आटोपून घ्या, कारण डिसेंबर महिन्यात बँका १३ दिवस बंद राहणार आहेत. ...

सांगलीतील ४० गावांचा कर्नाटकमध्ये समावेश? वाचा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

नागपूर : सांगलीतील ४० गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करण्याचा गांभीर्याने विचार सुरु असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ...

शिवाजी महाराजांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांना भोवणार!

मुंबई : गेल्या वर्षभरात काही ना काही वक्तव्यांवरून राज्यपाल कोश्यारी हे अडचणीत आले आहेत. आताही छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एर्टीगा कारचा भीषण अपघात ; ५ ठार तर ३ गंभीर तर १ किरकोळ जखमी

By team

पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गुरुवारी मध्यरात्री रात्री 11वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान अज्ञात वाहनावर एर्टीगा कार आदळल्याने भीषण अपघात झाला . या अपघातात 5 जणांचा मृत्यू ...

सावरकरांवर टीका; राहुल गांधींमुळे शिवसेनेची पुन्हा गोची

मुंबई : ‘भारत जोडो’ यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्याने वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपा नेते ...