महाराष्ट्र

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन, रात्रीच एकाला ठोकल्या बेड्या

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकीचा फोन नागपूर पोलिसांना आला होता. यानंतर नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने रात्री ...

वीर सावरकरांच्या नातवाची उद्धव ठाकरेंकडे मोठी मागणी; म्हणाले…

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी दुरुपयोग होत आहे ते दुर्दैवी आहे. जर सावरकरांचा विरोध केला तर भाजपाचा विरोध होईल असा गैरसमज राहुल ...

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी शासनाची भन्नाट योजना, काय आहे?

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या अधिक असल्याने त्यांना संघटित करून शेतकऱ्यांचे गट व कंपन्या स्थापन करणे, गट ...

उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर नाना पटोलेंचे खडेबोल, म्हणाले ‘सत्ता गेली तरी बेहत्तर..’

मुंबई :  उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना निशाणा केल्यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खडेबोल ...

मातोश्री आणि वर्षावर १० कंत्राटदारांकडून खोके!, उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा

नाशिक – सरकार बदलण्यासाठी आम्ही १ खोका काय १ रुपयाही घेतला असेल तर आमची नार्कोटेस्ट करा. तुम्ही किती खोके मातोश्री आणि वर्षा बंगल्यावर घेतले, ...

आपण एकत्र असलो तरी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा

मालेगाव : उद्धव ठाकरे गटाची आज मालेगावमध्ये सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच ...

संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल, म्हणाले ‘ज्याने गद्दारी केली त्याला त्याच.. ‘

मालेगाव : उद्धव ठाकरे गटाची सभा आज मालेगावमध्ये सुरु आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांनी शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसेंवर जोरदार टीका ...

आनंदाचा शिधा : अजित पवार यांचा हल्ला, म्हणाले ‘यांच्या..’

जालना : राज्य सरकारने गुढी पाडवा ते आंबेडकर जयंतीपर्यंत गरिबांना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या या योजनेवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ...

पंचामृताच्या योजनांतून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेल विकासाचे पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु. समाजातील सर्व घटकांना न्याय देतानाच सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून राज्याला गती ...