महाराष्ट्र

एकनाथ खडसेंनी चालवले सरकारवर टिकेचे बाण, म्हणाले..

भुसावळ : सत्तेवर आलेल्या सरकारला सरकारच्या प्रश्नांवर देणे-घेणे नाही त्यातच सरकारमधील मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी शेतकर्‍यांविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असून मुख्यमंत्र्यांना जर ...

जुन्या पेन्शनसाठीच्या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना; वाचा सविस्तर

मुंबई : जुन्या पेन्शनसाठी राज्यातील सुमारे १८ लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर ...

जुनी पेन्शन योजना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला महत्वाचा निर्णय!

मुंबई : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत ...

अजित पवार म्हणाले, विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार नसल्याने…

मुंबई : राज्यातील जवळपास साठ टक्के महाविद्यालयाचे नॅक मुल्यांकन झालेले नाही. नॅक मूल्यांकन नसल्याने विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन ...

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना शिंदे सरकारचा मोठा दिलासा; वाचा सविस्तर

मुंबई : कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अवघ्या २ आणि ३ रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आली होती. यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मोठं रणकंदण पहायला मिळालं. ...

चर्चा तर होणारच! पतीला सुट्टी मिळेना, पत्नीने सुरु केलं अनोखं आंदोलन, अखेर..

सांगली : विविध मागण्यांसाठी अनेकांनी आंदोलन केल्याचं आपण वाचलं असलेच, परंतु सांगलीच्या आटपाडी येथील एका एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो ...

पुढच्या आठवड्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

तरुण भारत लाईव्ह ।१३ मार्च २०२३। राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून पुढच्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ...

पाच वर्ष प्रेमसंबंध : तरुणाचं मन बदललं, तरुणीनं संपवलं जीवन

पुणे : पुणेमधून एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये असतानाही संबंधित तरुणाने तरुणीशी लग्न करण्यास नकार दिला. या कारणावरुन एका तरुणीने ...

भाजपाच्या नेत्यानं उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

सोलापूर : शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यात वाद वाढले आहेत. रोजच कुणी ना कुणी एकमेकांवर टीका करत आहे. तसेच ठाकरे गटाकडून ...

शेतकऱ्यांनो लक्ष द्या : शासनाकडून हरभऱ्याला मिळतोय ४,५०० रुपयांपर्यंतचा भाव

By team

जळगाव : शासनातर्फे शासकीय खरेदी केंद्रावर हरभऱ्याच्या खरेदीला सुरुवात करण्यात येणार आहे. यंदा शासनाने हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ३३५ पर्यंत निश्चित केला आहे. तर दुसरीकडे ...