महाराष्ट्र
समाजसेवकाच्या सत्काराला आलेला एवढा जनसमुदाय माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही!
मुंबई : प्रचंड ऊन असतानाही तुम्ही आलात आणि सकाळापासून इथं बसून आहात यावरून तुमच्या मनात आप्पासाहेबांबाबतचा आदर दिसून येतो. केवळ त्याग आणि सन्मानानंच हा ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भुसावळमार्गे बर्हाणपूरकडे रवाना
भुसावळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे रविवारी पहाटे साडेसहा वाजता नवजीवन एक्स्प्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर प्रचंड बंदोबस्तात ते मुक्ताईनगरमार्गे ...
शरद पवारांना मोठा दिलासा! निवडणूक आयोगाने केली ही विनंती मान्य
नवी दिल्ली : अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने काढून घेतला. यातच कर्नाटकातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडून ...
हृदयद्रावक! बस थेट ५०० फूट खोल दरीत कोसळली, 13 प्रवाशांचा मृत्यू, 24 जखमी
तरुण भारत लाईव्ह । १५ एप्रिल २०२३। जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. खासगी बस थेट दरीत कोसळली आहे. पहाटे 4 ...
बापरे! उत्तर प्रदेश में हुए ‘वो’ मर्डर केस का कनेक्शन पुणे शहर से है, पुण्यात शोध मोहीम सुरु?
पुणे : उत्तर प्रदेशातील उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. त्यानंतर अतिक अहमद ...
भाजप नेत्याने म्हटलं ते खरंच?, वाचा सविस्तर
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अन् एवढ्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपच्या गोटात प्रचंड हालचाली सुरु आहेत. काँग्रेसची अंतर्गत ...
१५ एप्रिल पासून सुरु होणार शासकीय योजनांची जत्रा… जाणून घ्या सविस्तर
तरुण भारत लाईव्ह न्युज : महाराष्ट्र शासनाकडून जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात येतात. मात्र त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचू शकत नाहीत. आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ...
राजकीय वातावरण तापणार; वाचा सविस्तर
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रासह देशभरात सावरकर प्रेमींकडून असंतोष व्यक्त करण्यात आला होता. सत्ताधारी भाजप-शिवसेनेने राहुल यांच्या टीकेचा ...
एक सिरियल किलर सकाळी येड्यासारखा बडबडबतो; आशिष शेलार यांची जहरी टीका
मुंबई : लोक सकाळी ९.३० टीव्ही बंद करतात कारण एक सिरियल किलर येड्यासारखा बडबडबतो. म्हणून लोक टीव्ही बंद करतात, अशी खोचक टीका भाजप नेते ...
..तरच महाराष्ट्रात पाय ठेवा, बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा
मुंबई : स्वा. सावरकरांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यच वातावरण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होणार असल्याची ...















