देश-विदेश
भारतासाठी मोठा दिलासा; युद्धाच्या छायेत १३५ हजार टन कच्चं तेल घेऊन टँकर अखेर मुंबईत पोहोचलं….!
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियातून कच्चे तेल घेऊन आलेले एक मोठे तेलवाहू जहाज सुरक्षितपणे मुंबई बंदरात ...
‘त्या’ जहाजांसाठी भारतीय नौदल उतरणार होर्मुजच्या मैदानात? देशातील घडामोडींचा वेग
इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर होताना दिसत आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेल आणि गॅसच्या पुरवठ्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले ...
जळगावात गॅस टंचाईचा फटका; LPG पंपावर ऑटो रिक्षा आणि वाहनांची मोठी गर्दी, चालक संतप्त….!
जळगाव शहरात एलपीजी गॅसच्या तुटवड्याचे चित्र आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. शहरातील एलपीजी गॅस पंपावर ऑटो रिक्षा आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे ...
एलपीजी गॅस टंचाईवर मोदी सरकारचा मोठा प्लॅन; भारताने चार देशांतून अतिरिक्त साठ्याचे एलपीजी गॅस टँकर मागवले….!
पश्चिम आशियात वाढलेल्या तणावाचा परिणाम आता भारतातील एलपीजी पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता वाढली असून काही ...
महाराष्ट्र विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकीचा ई-मेल मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क…!
मुंबईतील महाराष्ट्र विधानभवन परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ...
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने व्हिएतनाम-थायलंडला मागे टाकले
महाराष्ट्र स्वतंत्र देश असता तर जगातील तिसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली असती, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने होत असलेला ...
कांदा, कलिंगडासह विविध शेतमालाच्या दरात मोठी घसरण; बळीराजासह व्यापारी हवालदिल….!
सध्या कांदा, कलिंगडासह विविध शेतमालाच्या दरात मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या तणावाचा आणि निर्यात मार्गांवर झालेल्या परिणामाचा फटका आता ...
सर्वसामान्यांचं स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलं; गॅस सिलेंडरच्या दरवाढीसोबतच खाद्यतेलाच्या किमतींमध्येही मोठी वाढ
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातील बाजारपेठांवर दिसू लागला आहे. महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातही त्याची झळ जाणवू लागली असून गॅस सिलेंडरच्या दरवाढीसोबतच ...
पृथ्वीचे ऋतुचक्र पूर्णपणे झाले विस्कळीत, विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचा अहवाल
नवी दिल्ली : भारताची पारंपारिक ओळख ही विविध ऋतूचक्रांनी नटलेला देश अशी आहे. ऋतुंनुसारच आपल्याकडे अनेक सण साजरे करतात. पृथ्वीचे हेच ऋतूचक्र आता पूर्णपणे ...
जळगावातील प्लास्टिक उद्योग ठप्प! कच्च्या मालाची आयात रखडली….अमेरिका-इजराइल-इराण तणावाचा परिणाम….!
जळगाव : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक उद्योगांवरही दिसून येत आहे. अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य वातावरणामुळे ...















