देश-विदेश

पत्नीला प्रियकरासोबत नको ‘त्या’ अवस्थेत पाहिले, संतापलेल्या पतीने थेट… नेमकं काय घडलं ?

Crime News : पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने थेट तिचे नाक कापले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेला गावातील रुग्णालयात दाखल करण्यात ...

खुशखबर! तीन हजारांत वार्षिक फास्टॅग, मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोलप्लाजावरील वाहतुकीची कोंडी तसेच वादविवादाच्या घटना कमी करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी फास्टटॅगची तीन हजार रुपयांच्या ...

ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणे भारतासाठी लाभाचे, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे प्रतिपादन

२०३६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची भारताची इच्छा केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर संदेश देण्याचा प्रयत्न नाही तर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ...

चीनच्या ‘या’ निर्णयाने ईव्ही क्षेत्र अडचणीत, बिघडू शकतं भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचे गणित

भारतातील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उत्पादनाला सध्या मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, चीनकडून दुर्मिळ चुंबक यांच्या निर्यातीवर कडक निर्बंध लावले गेले आहेत. भारतीय वाहन ...

पाकड्यांचा घासा कोरडा! सिंधूचे पाणी रोखल्याने २२०० अब्ज रुपयांच्या पिकांचे नुकसान

भारताने सिंधू पाणी करार ‘तात्पुरता निलंबित केल्यानंतर पाकिस्तानात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. या परिणामामुळे चिनाब नदीचा प्रवाह ९२ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. २९ मे ...

तुम्ही पाकिस्तानसाठी…, एटीएस अधिकारी असल्याचे भासवून वृद्ध महिलेची २२ लाखात फसवणूक

देशभरात सायबर फसवणूक थांबत नाहीये. ही फसवणूक करणाऱ्या टोळ्या दररोज नवीन पद्धतींनी लुटमार करत आहेत. ताज्या प्रकरणात, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी मुंबईतील एका वृद्ध महिलेला ...

ग्राहकांना व्यावसायिक कॉल करण्यासाठी परवानगी, केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाचे परिपत्रक जारी

कंपन्यांनी ग्राहकांना व्यावसायिक कॉल करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे यापुढे अनिवार्य राहणार आहे. बनावट कॉल आणि संदेशांना रोखण्यासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. ...

बेवारस मुलांना मिळेल सन्मानाची ओळख! साथी मोहिमेंतर्गत मिळणार आधार कार्ड

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली), तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय (मुंबई) यांच्या निर्देशानुसार देशभरात १५ ऑगस्टपर्यंत ‘साथी मोहीम’ राबविण्यात येणार ...

बालीला जाणारे विमान दिल्लीला परतले, इंडोनेशियाने का घेतला ‘हा’ निर्णय ?

Air India plane : इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे दिल्लीहून बालीला जाणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतावे लागले. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, विमान ...