संमिश्र
खात्यात किती पैसे ट्रान्सफर करू शकतात, लिमिटपेक्षा जास्त करायचे असेल तर ?
जानेवारी महिना हा सर्वसामान्यांपासून सरकारपर्यंत सर्वांसाठीच अर्थसंकल्प तयार करण्याची वेळ आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सामान्य माणूसही योजना ...
न्यायाधीश म्हणाले “त्याला तुरुंगात पाठवा”, संतप्त आरोपींनी सर्वांसमोर केली बेदम मारहाण, पहा व्हिडिओ
तुरुंगात पाठवण्याची शिक्षा सुनावल्यानंतर एक आरोपी इतका चिडला की त्याने कोर्टरूममध्येच महिला न्यायाधीशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी न्यायाधीशांना वाचवताना एक सुरक्षा कर्मचारीही जखमी ...
पवन खेडा यांना SC कडून झटका, काय आहे प्रकरण ?
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. पीएम मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी पवन खेडा यांच्या विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द ...
Cabinet Meeting: कॅबिनेट बैठकीत जुन्या निवृत्ती वेतनाबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते. ...
‘त्या’ वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंचा आव्हाडांना सल्ला; वाचा काय म्हणालेय ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे प्रभू रामावर वादग्रस्त वक्तव्य करून अडचणीत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. ...
तुम्हाला माहितेय का, रेल्वेचा ‘हा’ नियम ? जाणून घेणे अत्यंत महत्वाचे…
भारतीय रेल्वेने दररोज लाखो आणि करोडो लोक प्रवास करतात. परंतु, धुक्यामुळे किंवा इतर कारणांमुळे अनेकांच्या गाड्या चुकतात. अशा परिस्थितीत ते पुन्हा नवीन तिकीट घेऊन ...
आजपासून अयोध्या-दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत, भाडे किती असेल ?
अयोध्येत राम मंदिराची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारीला रामललाचा प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यामुळे देशभरातील लोक प्रवासाची तयारी करत आहेत. अयोध्येसाठी विमानांव्यतिरिक्त रेल्वे ट्रेनही चालवत ...
काँग्रेससह भाजपा नेत्यांच्या घरांवरही ईडीचे छापे; काय आहे प्रकरण?
नवी दिल्ली : केंद्र सरकार राजकीय विरोधकांच्या विरोधात ईडीचा वापर करतो, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. आताही ईडीने गुरुवारी हरियाणातील अनेक ठिकाणी छापे ...
१९ वर्षे जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला उध्दव ठाकरेंनी पदावरुन हटविले; शिवसैनिकांमध्ये असंतोष
कोल्हापूर : पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, 19 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करणाऱ्या तसेच पक्ष फुटल्यानंतरही उध्दव ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या एका ...















