संमिश्र

लग्नसराईत आनंदाची बातमी! सोने स्वस्त झाले, पहा आताचे दर

मुंबई । सोन्या आणि चांदीच्या किमतीत दररोज बदल होतात. सणोत्सवानंतर देशात लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्यासह चांदीच्या दरांनी विक्रमी उच्चांक नोंदवला. यामुळे खरेदी करणाऱ्या ...

सेन्सेक्सने रचला इतिहास! प्रथमच गाठला 70000 चा टप्पा, निफ्टीतही उच्चांकी वाढ

मुंबई । शेअर बाजारात सध्या तेजीचे सत्र सुरु असून आज शेअर बाजार उघडल्यानंतर काही वेळातच सेन्सेक्सने प्रथमच 70000 चा टप्पा ओलांडला. दुसरीकडे निफ्टीने 21,019.80 ...

पदवीधरांना नोकरीची मोठी संधी! CSIR अंतर्गत ‘या’ पदांच्या ४४४ जागांसाठी भरती सुरु

कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) अंतर्गत सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या ...

काय घडलं होतं इतिहासात? पंडित नेहरुंनी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघापुढे नेण्यापूर्वी काय घडलं होतं?

भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी दोन चुका केल्या त्यामुळेच काश्मीरला पुढची अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या असा आरोप ६ डिसेंबर रोजी ...

हिवाळी अधिवेशन : सभागृहात खडाजंगी, अवकाळीवर विरोधक-सत्ताधारी आमने-सामने, विधिमंडळावर सहा मोर्चे धडकणार

नागपुर : नागपुरात  सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाचा  आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. नवाब मलिकांच्या  मुद्द्यावरुन ...

अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय वैध की अवैध? – सर्वोच्च न्यायालयात आज निकाल

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारा घटनेतील ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्टया वैध होता की अवैध यासंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालय ...

अभिनेत्री परिणीती घेणार राजकारणात उडी?

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचा पती राघव चढ्ढा हे नेहमीच लाईमलाईटचा विषय राहिले आहेत. चाहत्यांचे अफाट प्रेम त्या दोघांनाही मिळाले आहे. काही ...

ट्रक चालकांना “अच्छे दिन”, सरकारच्या ‘या’ घोषणेने होणार सुकर जीवन

ट्रक चालकांसाठी प्रवास सोयीस्कर करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑक्टोबर 2025 पासून उत्पादित ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलन प्रदान करणे बंधनकारक केले आहे. राजपत्र अधिसूचना ...

बालासोर ट्रेन दुर्घटनेने रेल्वे सुरक्षेचा पर्दाफाश, 296 जणांना गमवावा लागला जीव

ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेने पुन्हा एकदा रेल्वेच्या सुरक्षेचा पर्दाफाश केला आहे. रेल्वे अपघातात शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. कोणी आपला मुलगा गमावला, कोणी आपला पती ...

इंडिया आघाडीची बैठक १९ डिसेंबरला, जागा वाटपावर चर्चा होणार का?

आता काँग्रेसने इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये १९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता बैठक घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यानंतर, संध्याकाळी उशिरा काँग्रेस ...