संमिश्र
PM Narendra Modi : २६ नोव्हेंबर विसरू शकत नाही!
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या 107 व्या भागात देशाला संबोधित करत आहेत. या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी देशाला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि २६/११ ...
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले हे भाकीत …
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत (भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी-अजित) जागावाटप ...
उद्धवजी फोटोग्राफर आहेत मी सामान्य माणूस; असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुंबई : उद्धव ठाकरे ज्या गोष्टी कॅमेरातून टिपतात, त्या गोष्टी आम्ही टप्प्यात आल्यावर टिपतो. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ...
“तू कुठं काय केलंस?”
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील महिला नेत्या रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भाजपा आणि आमची वैचारीक लढाई आहे. या लढाईत ...
मोठी बातमी! महायुती सरकारकडून ६०० “सुमन” संस्थांची घोषणा
मुंबई : राज्यातील महिलांना सुरक्षित मातृत्वाची हमी देण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने ६०० ‘सुमन’ संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री तानाजी ...
‘माझ्याकडे मरण्याचे 37 मार्ग आहेत’, तरुणीने व्हिडिओ शेअर करून सर्वांना केले आश्चर्यचकित
जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना काही खाद्यपदार्थांची ऍलर्जी आहे. पण दक्षिण कोरियातील सेऊल येथे राहणार्या जोन फॅनला एक, दोन नव्हे तर 37 हून ...
राजस्थानमध्ये मतदानादरम्यान गोंधळ, जोरदार दगडफेक
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान सीकरच्या फतेहपूर शेखावतीमध्ये गोंधळ उडाला आहे. बोचीवाल भवनामागील परिसरात दोन गटात झालेल्या तणावानंतर दगडफेकीची घटना घडल्याचे समोर येत आहे. घटनेची ...
सीबीआय चौकशी सुरु असतांनाच सैन्य दलाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे (Belgaum Cantonment Board) सीईओ के. आनंद (CEO K. Anand) यांनी आपल्या सरकारी बंगल्यात आत्महत्या केल्याची घटना आज, शनिवारी (ता. ...
अजित पवार म्हणाले, “वाचाळवीरांची संख्या वाढली आहे”
कराड : वेगवेगळ्या पक्षांमधील नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे राज्यात जातीय तेढ निर्माण होत आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाष्य ...
माता वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेने केला मोठा बदल
जर तुम्ही माता वैष्णो देवी मंदिरात जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रेल्वेने आपल्या गाड्यांच्या ...















