संमिश्र

दिवाळीत सोन्याचा कहर, धनत्रयोदशीच्या 10 दिवस आधी सोने किती महागले?

ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली असली तरी. परंतु महिनाभरात दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जिथे सोन्याच्या दरात 3300 रुपयांची वाढ ...

“जरांगेंची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येतेय का?”; नितेश राणेंनी जरांगे पाटलांना सुनावलं

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण मिळत असून बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जाळपोळ झाली. ...

मराठा आरक्षण : आमदारांनी मंत्रालयालाच ठोकले टाळे

मुंबई : मराठा आरक्षणाचे आंदोलनाची धग राज्यभरात वाढली आहे. आता मराठा समाज प्रचंड आक्रमक झाल्याने राजकारण्यांनी देखील त्यांची धास्ती घेतली आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी देखील ...

कोळी समाजातर्फे महामार्गावर रास्तारोको

जळगाव : मराठा समाजापाठोपाठ जळगावात कोळी समाजही आक्रमक झाला आहे. आदिवासी टोकरे कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी कोळी समाजातर्फे गेल्या 22 ...

मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला मराठा क्रांती मोर्चानेच दिला चोप, काय कारण

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल आहे. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम असून शांततेत विषय हाताळण्याचे आवाहन करत ...

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास ३१ ऑक्टोबर रोजी राज्य ...

या दिवाळीत मिळणार ओरीजनल मिठाई, सरकारने घेतला मोठा निर्णय

सणासुदीला सुरुवात झाली आहे. दसऱ्यानंतर आता लोक दिवाळी, धनत्रयोदशी, भाईदूजची वाट पाहत आहेत. या सणांमध्ये जर कशाचा सर्वाधिक वापर होत असेल तर तो म्हणजे ...

शिक्षकांना मिळणार राहण्याची सुविधा; हा निर्णय घेणारं देशातील ‘हे’ पहिलं राज्य

बिहार सरकार आता सरकारी शाळांतील शिक्षकांना राहण्याची सोय करणार आहे. असे झाल्यास बिहार हे देशातील पहिले राज्य असेल. बिहार सरकारने शिक्षकांना एचआर देण्याऐवजी निवास ...

मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ बैठकीत झाले तीन महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत शातंतेत सुरू असलेल्या आंदोलनाला जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमुळे हिंसक वळण लागले. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र ...

मगरीच्या जबड्यात घातलं डोकं, पुढे जे घडलं, पाहिल्यानंतर तुम्हीही लोळपोळ व्हाल

वन्य प्राण्यांमध्ये सिंह आणि वाघ हे सर्वात धोकादायक आहेत, जर त्यांच्या तावडीत सापडले तर प्राण गमवावे लागतील हे निश्चित. सिंह हा जसा जंगलातील सर्वात ...