संमिश्र

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच ओबीसी उतरणार रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे आता ओबीसी देखील रस्त्यावर उतरणार आहेत. ओबीसी समन्वय समितीने यासाठी छत्रपती संभागीनगरमध्ये अन्नत्याग ...

Kiren Rijiju : चंद्र आणि सूर्य मोहिमेनंतर आता भारताची ‘ही’ मोहीम, काय आहे उद्दिष्ट?

चंद्रयान-३ आणि सूर्य मोहीम आदित्य एल-१ या भारताच्या मोठ्या अंतराळ मोहिमेनंतर आता ‘समुद्रयान’ या महासागर मोहिमेसाठी तयारी करत आहे.  या मोहिमेअंतर्गत तीन जणांना महासागराच्या ...

बाबा रामदेव यांची पोलीस करणार चौकशी, काय आहे प्रकरण?

राजस्थान उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना मुस्लिमांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पोलिस तपासात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला १६ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती ...

डिझेल वाहने होणार महाग, नक्की काय म्हणाले नितीन गडकरी?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशात डिझेल वाहनांवर बंदी घालण्याची तयारी केली आहे. जेणेकरून हवेतील प्रदूषण कमी करता येईल. डिझेल ...

भारताचा मास्टरस्ट्रोक; चीन आणि पाकिस्तानची झोप उडाली

जम्मू : भारताचे शेजारी चीन आणि पाकिस्तान अधून मधून कुरापती काढतच असतात. मध्यंतरी चीनी सैनिकांनी भारतीय हद्दीत केलेल्या कथित घुसखोरीवरुन बरेच मोठे रणकंदण झाले ...

पीओके बाबत मोदी सरकारच्या वजनदार मंत्र्याचं मोठं विधान

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात पाकिस्तानविरोधी निदर्शने होत आहेत. पीओकेमधील शहरे आणि गावांमधील लोक अन्न टंचाई, गगनाला भिडणारी महागाई आणि उच्च करांच्या ...

वरुणराजा खान्देशात परतला; जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ७२ टक्के पाऊस

तरुण भारत लाईव्ह। १२ सप्टेंबर २०२३। ऑगस्ट महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात जोरदार पुनरागमन केले जळगाव जिल्ह्यात केवळ चार दिवसातच १०९ मिमी पावसाची नोंद ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर

तरुण भारत लाईव्ह । १२ सप्टेंबर २०२३। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मंगळवारी जळगाव जिल्ह्यात ...

मोठी बातमी! प्रवाशांना मिळाला दिलासा; एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मागण्या मान्य

पुणे : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये 54 दिवसांचा दीर्घ संप केला होता. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी त्यावेळी केली ...

‘G20’मध्ये भारताने वाढवली बांगलादेशची प्रतिष्ठा, PM मोदींचे होत आहे खूप कौतुक

G20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशला ‘पाहुणे’ म्हणून आमंत्रित केल्याने जगभरातून कौतुक होत आहे. बांगलादेशातही त्यांच्या या पावलाचे कौतुक होत आहे. या वर्षी ...