संमिश्र

मैतई समुदायाचे मिझोराममधून पलायन!

नवी दिल्ली : मणिपूरमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शेजारच्या मिझोराममध्ये ही त्यांची झळ पोहचली. त्यामुळे भीतीचं वातावरण असलेल्या मिझोरममध्ये राहणाऱ्या मैतई समुदायाचे लोकांनी स्थलांतर करण्यास ...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मोफत मिळणार मोबाईल-लॅपटॉप

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी मोबाईल-लॅपटॉपसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे दिली जाणार आहेत. तो त्याच्या वैयक्तिक वापरासाठी देखील वापरू शकतो. ...

खवय्यानसाठी आनंदाची बातमी, मैसूर पाक संपूर्ण जगात भारी

By team

मैसूर पाक प्रसिद्ध आणि स्वादिष्ट भारतीय गोड मध्ये म्हैसूर पाक हे जगातील सर्वोत्तम स्ट्रीट फूड मिठाईंपैकी एक म्हणून ओळखले आहे आणि गोड़ खाणाऱ्यांसाठी तर ...

आजही माणसात माणुसकी उरली आहे, तुम्हीचं सांगाल ‘हा’ व्हिडिओ पाहून

असे म्हटले जाते की, पृथ्वीवर मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही आणि जेव्हा जेव्हा आपल्याला कोणतेही चांगले काम करण्याची संधी मिळते तेव्हा आपण ते कधीही ...

अर्जुनला का वाटते चंद्रावर गेल्यासारखे, जाणून घ्या सर्व काही

By team

मुंबई, अर्जुन रामपाल आणि त्याची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रिएड्स पुन्हा आई-वडील झाले आहेत. गॅब्रिएलाने एका मुलाला जन्म दिला असून आता दोघेही 2 मुलांचे पालक झाले ...

पाकिस्तान ‘आशिया कप’चं स्वप्न पाहतंय पण, भारताला पराभूत करण्यासाठी या 3 गोष्टी आहे का?

भारत आणि पाकिस्तान चार दिवसांत दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. मात्र, यावेळी त्यांच्या भांडणाचे कारण थोडे मोठे आहे. यावेळी दोन्ही संघांमध्ये विजेतेपदाची लढत होणार आहे. ...

इर्शाळवाडीतील पीडितांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय!

By team

मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरातून पीडितांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पीडितांच्या मदतीसाठी राज्यभरातुन तसेच राज्यातील मंत्री सुद्धा पुढे आले ...

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावर वाढला विश्वास; केली इतक्या कोटींची गुंतवणूक

शेअर बाजार सातत्याने नवनवीन उंची गाठत आहे. ही तेजी कायम राहिल्यास लवकरच सेन्सेक्स 70 हजारांचा टप्पा पार करू शकेल, असे मानले जात आहे. बाजाराच्या ...

खत आणि बियाण्यांचा काळाबाजार नेहमीचाच

By team

तरुण भारत : ‘नेमेचि येतो मग पावसाळा’…कालचक्र हे सुरूच असते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा त्यानंतर पुन्हा तेच ऋुतू…या कालचक्राप्रमाणे सुरू असतो व्यवहार आणि व्यवसाय. ...

मणिपूर का धगधगतंय : मणिपूर हिंसाचारामागील अदृश्य शक्ती

मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या दरम्यान महिलांवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देशाचे लक्ष मणिपूरकडे वेधले गेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये वनवासी जातींमध्ये भीषण हिंसाचार सुरू आहे. केंद्र व राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. परंतु जातीय चकमकी चालूच आहेत. हा भीषण संघर्ष आता नैमित्यिक आहे, परंतु वर्षानुवर्षाच्या धार्मिक विद्वेषाची त्याला किनार आहे. काही परकीय शक्ती मणिपूरमध्ये कार्यरत असून, काही ठरावीक गटांना त्यांचा पाठिंबा आहे. मणिपूरमधील परिस्थिती अशांत का झाली? याची सविस्तर माहिती देणारी विशेष लेखमाला...