संमिश्र
भारताची प्रगती काही आसुरी शक्तींना पाहावत नाहीये!
मुंबई : “जगन्नाथाच्या कृपेने भारताचा भाग्यरथ विकासाच्या दिशेने ओढला जातोय. मात्र भारताबाहेरीत काही आसुरी शक्तींना हे पाहावत नाहीये. त्यासाठी निरनिराळे विषय काढून भारतीयांमध्ये आपापसात ...
जो रूट बनला कसोटीत नंबर वन बॅट्समन, स्टीव्ह स्मिथचे खूप वाईट झाले
नवी दिल्ली : अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडचा संघ पराभूत झाला असला तरी, जो रूटसाठी आयसीसीकडून आनंदाची बातमी आहे. जो रूट आता नवीन ICC ...
बळीराजाची प्रतीक्षा संपली! राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सूनचा पाऊस बरसणार
पुणे : जून महिना संपत आला असला तरी मान्सून काही येण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांसह शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. अशातच आता हवामान खात्याकडून पुढील ...
काँग्रेसच्या बड्या नेत्याने केले मोदी सरकारचे कौतुक
नवी दिल्ली : योग दिनानिमित्त काँग्रेसने ट्विट करत योगा लोकप्रिय केल्याबद्दल आणि राष्ट्रीय धोरणाचा भाग बनवल्याबद्दल माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचे आभार मानले आहेत. मात्र, ...
‘या’ योगाचा नित्यक्रमात समावेश करा, वयाच्या पन्नाशीलाही आजार होणार नाही!
Yoga tips : सकस आहारासोबतच शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा महत्त्वाची भूमिका बजावते. योगा केल्याने फोकस तर वाढतोच पण त्यासोबतच शरीरही ऊर्जावान बनते. ...
वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? आता या विशेष सुविधा मिळतील तुम्हाला
Vande Bharat Sleeper Train : आता रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने सरकार देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे प्रवाशांना ...
ससुराल सिमरका सिरीयल मधल्या अभिनेत्री दीपिकाने दिला मुलाला जन्म!
मुंबई : ससुराल सिमरका सिरीयलची अभिनेत्री दीपिका हिने आज एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे चाहत्यांकडून अभिनंदन व्यक्त करण्यात येत असून काळजी करू ...
पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन घेणं होणार कठीण
नवी दिल्ली : आतापर्यंत बँकांमार्फत पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डावरील लोन घेण्याची प्रक्रिया सुलभ होती. पूर्वी पर्सनल लोनसाठी ग्राहकांची पार्श्वभूमी तपासली जात नव्हती. तसंच ...
प्रत्येक ट्रकमध्ये एसी बसवणं बंधनकारक, नितीन गडकरींची मोठी घोषणा
नवी दिल्ली : देशातील प्रत्येक ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये एसी बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक ...
देशभरात उष्णतेची लाट, केंद्रीय आरोग्यमंत्री काय म्हणाले?
नवी दिल्ली : देशभरातील अनेक भागात कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठकीत सार्वजनिक आरोग्य ...















