संमिश्र
दहशतवाद्यांची आरएसएस नेत्यांना धमकी; ३० नेत्यांची टार्गेट लिस्ट जाहीर
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील आरएसएसच्या केंद्रीय नेत्यांना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने मंगळवारी धमकी दिली आहे. रेझिस्टन्स फ्रंटने ३० नेत्यांच्या नावांची यादी जाहीर केली ...
आयपीएलच्या १६व्या हंगामात कोरोनाचा शिरकाव
मुंबई : आयपीएलच्या १६व्या हंगामाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. मात्र या हंगामातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. माजी भारतीय खेळाडू, प्रसिद्ध समालोचक आणि क्रिकेट ...
पेट्रोल-डिझेलची संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी मोदी सरकारचे मोठे पाऊल
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने महागाई देखील वाढत आहे. महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकार व आरबीआय प्रयत्न करत असले तरी महागाई कमी ...
लघुउद्योग क्षेत्रासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊल!
ठाणे: लघुउद्योग क्षेत्रासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल उचलले गेलेले आहे. यापूर्वी सूक्ष्म व लघु उद्योगांना रुपये दोन कोटीपर्यंत विनातारण कर्ज मिळण्याची सोय आहे. ती ...
Corona Alert! नागरिकांनो आत्ताच सावधान व्हा : 24 तासांत आढळले 3,038 नवे रुग्ण
corona : देशात पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ३ हजार ३८ नवीन रुग्ण आढळले आहे. सध्या देशात कोविडचे ...
मलब्याचा ढिगारा ढासळल्याने तीन मजुरांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
तरुण भारत लाईव्ह । ४ एप्रिल २०२३। छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. विहिरीचे काम सुरु असताना विहिरीलगत असलेला मलब्याचा ढिगारा ढासळल्याने त्याखाली ...
युक्रेन युद्ध आणि चीन-रशिया संबंध
आंतरराष्ट्रीय – वसंत गणेश काणे अमेरिका आणि नाटोचे सदस्य असलेली राष्ट्रे आता Ukraine war युक्रेनला अधिक उघडपणे मदत करू लागली आहेत. याचा अर्थ ...
ओडिया महिलांची ‘मिशन शक्ती’
इतस्तत: – दत्तात्रेय आंबुलकर ओडिशामध्ये महिलांसाठी असणार्या मिशन शक्ती या गतिमान व कृतिशील योजनेमुळे फार मोठ्या संख्येने राज्यातील गरजू महिलांमध्ये मूलभूत परिवर्तन घडून आले ...
बहुसंख्य हिंदूंनी करायचे तरी काय?
वेध – चंद्रकांत लोहाणा भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, हे वास्तव आहे. कुणीही अमान्य करू शकत नाही. जगात सर्वाधिक हिंदू भारतातच राहतात. असे असताना बहुसंख्य ...
प्रतिमाभंजनाचा पोरखेळ!
अग्रलेख राष्ट्रनिष्ठा, चारित्र्य याच जेव्हा व्यक्तीच्या सार्वजनिक जीवनातील सर्वाधिक जमेच्या बाजू असतात आणि त्यामुळेच जेव्हा अशा व्यक्तीस समाज हृदयस्थानी बसवितो, तेव्हा चारित्र्यहनन करून त्या ...















